AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार कोण? प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी स्पष्ट केलं की…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अद्याप एकही जेतेपद मिळवलेलं नाही. मागच्या 17 पर्वात आरसीबीच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे 18 व्या पर्वात नव्या संघासह मैदानात उतरणार आहे. यंदाच्या पर्वात संघाचं नेतृत्व कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. असं असताना प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी स्पष्ट काय ते सांगून टाकलं आहे.

| Updated on: Jan 11, 2025 | 2:42 PM
Share
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि विराट कोहली एक वेगळंच नातं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 2016 मध्ये आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यानंतर विराटने संघाचं नेतृत्व सोडलं आणि खेळाडू म्हणून संघात राहिला. त्यानंतर फाफने ही जबाबदारी पेलली. पण आता फाफही संघात नसल्याने ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडणार हा प्रश्न आहे. असं असताना आरसीबी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी याबाबत मत मांडलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि विराट कोहली एक वेगळंच नातं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 2016 मध्ये आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यानंतर विराटने संघाचं नेतृत्व सोडलं आणि खेळाडू म्हणून संघात राहिला. त्यानंतर फाफने ही जबाबदारी पेलली. पण आता फाफही संघात नसल्याने ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर पडणार हा प्रश्न आहे. असं असताना आरसीबी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी याबाबत मत मांडलं आहे.

1 / 6
आरसीबीचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर असेल हे सांगणं कठीण आहे. पण पुढील तीन वर्षासाठी नेतृत्व निवडलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

आरसीबीचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर असेल हे सांगणं कठीण आहे. पण पुढील तीन वर्षासाठी नेतृत्व निवडलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

2 / 6
आयपीएल 2025 मेगा लिलावानंतर आरसीबी संघाचं रुपडं पालटलं आहे. नव्या खेळाडूंसह संघ बांधणी करण्यात आली आहे. काही जुने आणि नवे अशी पुन्हा एकदा सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षात या संघाकडून अपेक्षा आहेत. अँडी फ्लॉवर यांनी सांगितलं की, संघाचं कर्णधारपद दीर्घकाळ करू शकेल अशा खेळाडूकडे देणार आहोत.

आयपीएल 2025 मेगा लिलावानंतर आरसीबी संघाचं रुपडं पालटलं आहे. नव्या खेळाडूंसह संघ बांधणी करण्यात आली आहे. काही जुने आणि नवे अशी पुन्हा एकदा सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षात या संघाकडून अपेक्षा आहेत. अँडी फ्लॉवर यांनी सांगितलं की, संघाचं कर्णधारपद दीर्घकाळ करू शकेल अशा खेळाडूकडे देणार आहोत.

3 / 6
अँडी फ्लॉवरने विराट कोहलीला कर्णधारपद देणार की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारणा करण्यात आली. पण त्यांनी एकच उत्तर दिलं की, आता सांगता येणार नाही. तसेच याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचही स्पष्ट केलं.

अँडी फ्लॉवरने विराट कोहलीला कर्णधारपद देणार की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारणा करण्यात आली. पण त्यांनी एकच उत्तर दिलं की, आता सांगता येणार नाही. तसेच याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचही स्पष्ट केलं.

4 / 6
आरसीबी संघात असलेल्या 22 खेळाडूंपैकी विराट कोहलीकडेच नेतृत्व अनुभव आहे. त्यामुळे पहिली पसंती विराट कोहली असणार यात काही शंका नाही. कारण विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबी संघाचं नेतृत्व केलं आहे.

आरसीबी संघात असलेल्या 22 खेळाडूंपैकी विराट कोहलीकडेच नेतृत्व अनुभव आहे. त्यामुळे पहिली पसंती विराट कोहली असणार यात काही शंका नाही. कारण विराट कोहलीने 143 सामन्यात आरसीबी संघाचं नेतृत्व केलं आहे.

5 / 6
विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने 66 सामने जिंकले आहेत. तसेच 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेशही केला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या खांद्यावर पुन्हा एकदा धुरा आल्यास आश्चर्य वाटायला नको.

विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने 66 सामने जिंकले आहेत. तसेच 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेशही केला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या खांद्यावर पुन्हा एकदा धुरा आल्यास आश्चर्य वाटायला नको.

6 / 6
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.