AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st Test | टीम इंडियात मुंबईचा दबदबा, प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल इतके खेळाडू

Indian Cricket Team | टीम इंडियाकडून विशेष म्हणजे प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाच वेळी इतक्या खेळाडूंच्या समावेशामुळे मुंबईचा दबदबा निर्माण झालाय.

| Updated on: Jul 13, 2023 | 6:38 PM
Share
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 मुंबईकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियात मुंबईचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 मुंबईकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियात मुंबईचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

1 / 5
रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

2 / 5
अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवलं. इतकंच नाही तर अजिंक्यने गमवालेलं उपकर्णधार पद पुन्हा मिळवलं.

अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवलं. इतकंच नाही तर अजिंक्यने गमवालेलं उपकर्णधार पद पुन्हा मिळवलं.

3 / 5
विंडिज विरुद्धच्या या पहिल्या कसोटीत 'द लॉर्ड' या नावाने ओळखला जाणार 'पालघर एक्सप्रेस' अर्थात शार्दुल ठाकुर याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.

विंडिज विरुद्धच्या या पहिल्या कसोटीत 'द लॉर्ड' या नावाने ओळखला जाणार 'पालघर एक्सप्रेस' अर्थात शार्दुल ठाकुर याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.

4 / 5
तसेच युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अशाप्रकारे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 4 मुंबईकरांचा समावेश आहे.

तसेच युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अशाप्रकारे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 4 मुंबईकरांचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.