AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Point Table : भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर काय फरक पडणार? जाणून घ्या

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय फरक पडणार ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 26, 2024 | 10:19 PM
Share
भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

3 / 5
सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

4 / 5
बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार