AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Point Table : भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर काय फरक पडणार? जाणून घ्या

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय फरक पडणार ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 26, 2024 | 10:19 PM
Share
भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

3 / 5
सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

4 / 5
बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.