AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी उभे राहून पिणे घातक आहे की फायदेशीर? पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

water drinking method: पाणी पिण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. परंतु आपण आता कोणत्याही नियमाचे पालन न करता पाणी पितो. अगदी चालता-चालता, उठताना-बसताना पाणी आपण पित असतो. पाणी पिण्यासाठी आयुर्वेदात काही नियम सांगितले आहे. त्यांचे पालन न करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. उभे राहून पाण्याचे सेवन केल्यावर गुडघे दुखीचा त्रास होत असल्याचा दावा केला जातो, पाहू या नेमके काय...

| Updated on: Oct 11, 2024 | 9:43 AM
Share
उभे राहून पाणी पिल्याने गुडघे दुखतात का? यावर स्पष्टपणे अजून काही सांगता येत नाही. मात्र, पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते. परंतु यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, हे अजिबात योग्य नाही.

उभे राहून पाणी पिल्याने गुडघे दुखतात का? यावर स्पष्टपणे अजून काही सांगता येत नाही. मात्र, पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते. परंतु यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, हे अजिबात योग्य नाही.

1 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होते.

आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होते.

3 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

4 / 5
उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.