AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी उभे राहून पिणे घातक आहे की फायदेशीर? पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

water drinking method: पाणी पिण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. परंतु आपण आता कोणत्याही नियमाचे पालन न करता पाणी पितो. अगदी चालता-चालता, उठताना-बसताना पाणी आपण पित असतो. पाणी पिण्यासाठी आयुर्वेदात काही नियम सांगितले आहे. त्यांचे पालन न करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. उभे राहून पाण्याचे सेवन केल्यावर गुडघे दुखीचा त्रास होत असल्याचा दावा केला जातो, पाहू या नेमके काय...

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 11, 2024 | 9:43 AM
Share
उभे राहून पाणी पिल्याने गुडघे दुखतात का? यावर स्पष्टपणे अजून काही सांगता येत नाही. मात्र, पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते. परंतु यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, हे अजिबात योग्य नाही.

उभे राहून पाणी पिल्याने गुडघे दुखतात का? यावर स्पष्टपणे अजून काही सांगता येत नाही. मात्र, पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते. परंतु यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, हे अजिबात योग्य नाही.

1 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होते.

आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होते.

3 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

4 / 5
उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...