AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापापेक्षा अशी व्यक्ती असते जास्त विषारी! चुकूनही मैत्री करू नका, जाणून घ्या चाणक्यनिती

भारतात चाणक्यनितीचे प्रमाण वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवण्यास मिळतात. आचार्य चाणक्य यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली नितीमत्ता आजही लागू होते. त्यामुळे मानवी स्वभावात फार काही बदलेलं नाही, म्हणून चाणक्यनितीबाबत आजही बारकाईने अभ्यास केला जातो. चाणक्यनितीत जीवनातील विविध समस्या आणि स्वभावावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

| Updated on: Nov 18, 2024 | 8:20 PM
Share
चाणक्यनितीनुसार, काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा असतो. आपण कोणासोबतही निस्वार्थपणे मैत्री करतो. पण काही वर्षे लोटल्यानंतर आपल्याला दगाफटका झाल्याचं जाणवतं. त्यामुळे चाणक्यनिती काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्यास सांगितलं गेलं आहे.

चाणक्यनितीनुसार, काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा असतो. आपण कोणासोबतही निस्वार्थपणे मैत्री करतो. पण काही वर्षे लोटल्यानंतर आपल्याला दगाफटका झाल्याचं जाणवतं. त्यामुळे चाणक्यनिती काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्यास सांगितलं गेलं आहे.

1 / 5
चाणक्यनितीत एक श्लोक आहे. या श्लोकात सदर व्यक्तीच्या स्वभावाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जन:| सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे || या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सापाला कपटी माणसापेक्षा जास्त बरा असल्याचं सांगितलं आहे.

चाणक्यनितीत एक श्लोक आहे. या श्लोकात सदर व्यक्तीच्या स्वभावाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जन:| सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे || या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सापाला कपटी माणसापेक्षा जास्त बरा असल्याचं सांगितलं आहे.

2 / 5
दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला संकटात टाकते. तसेच चांगल्या कामात अडचणी आणते.

दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला संकटात टाकते. तसेच चांगल्या कामात अडचणी आणते.

3 / 5
चाणक्य नीती

चाणक्य नीती

4 / 5
भविष्यात त्याच्या वागण्यात सुधारणा होईल असा भ्रमही तुमच्यासाठी मारक ठरेल. कारण अनेकदा आपण चुकांवर पांघरून घालून एकप्रकारे त्याचं समर्थन करतो. त्याला माफ करणं ही चूक ठरते. वाईट माणसांमध्ये कधीच बदल होत नाही. ते कोणत्या कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात. अशा व्यक्तींपासून दूर राहणं चांगलं राहतं.

भविष्यात त्याच्या वागण्यात सुधारणा होईल असा भ्रमही तुमच्यासाठी मारक ठरेल. कारण अनेकदा आपण चुकांवर पांघरून घालून एकप्रकारे त्याचं समर्थन करतो. त्याला माफ करणं ही चूक ठरते. वाईट माणसांमध्ये कधीच बदल होत नाही. ते कोणत्या कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात. अशा व्यक्तींपासून दूर राहणं चांगलं राहतं.

5 / 5
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.