AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत यांच्यासह मृत सैन्य अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहांकडून श्रद्धांजली

तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रावत यांच्यासह सर्वांचे पार्थिव शरीर दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि तिन्ही सेना प्रमुखांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 09, 2021 | 9:35 PM
Share
तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रावत यांच्यासह सर्वांचे पार्थिव शरीर दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले.

तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता रावत यांच्यासह सर्वांचे पार्थिव शरीर दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले.

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर येत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह मधुलिका रावत आणि अन्य मृत सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर येत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह मधुलिका रावत आणि अन्य मृत सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

2 / 7
देशाची सेवा करताना आपले प्राण गमवावे लागलेल्या भारत मातेच्या या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी नतमस्तक झाले.

देशाची सेवा करताना आपले प्राण गमवावे लागलेल्या भारत मातेच्या या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी नतमस्तक झाले.

3 / 7
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी पालम विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी पालम विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

4 / 7
पंतप्रधान मोदी यांनी रावत यांच्यासह अन्य सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. त्यावेळी सिंह यांनी नतमस्तक होत सर्व जवानांना सलाम केला.

पंतप्रधान मोदी यांनी रावत यांच्यासह अन्य सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. त्यावेळी सिंह यांनी नतमस्तक होत सर्व जवानांना सलाम केला.

5 / 7
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनीही पालम विमातळावर मृत सैन्य अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनीही पालम विमातळावर मृत सैन्य अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

6 / 7
दोभाल यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच त्यांची चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

दोभाल यांनी मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच त्यांची चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

7 / 7
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली