AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान

गर्दी, आवाज आणि व्यापारीकरणापासून दूर राहून निसर्गाच्या सान्निध्यात जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर पुढील पाच हिल स्टेशन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जिथे तुम्हाला केवळ निसर्गरम्य वातावरण नाही तर खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधानही मिळेल.

| Updated on: Apr 07, 2026 | 6:47 PM
Share
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वाढती गर्दी आता पर्यावरणावर ताण आणू लागली आहे. अशा परिस्थितीत शांतता, निसर्ग आणि निवांत वेळ शोधणाऱ्या पर्यटकांसाठी काही हिल स्टेशन उत्तम पर्याय ठरत आहेत. चला जाणून घेऊया अशाच 4 सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वाढती गर्दी आता पर्यावरणावर ताण आणू लागली आहे. अशा परिस्थितीत शांतता, निसर्ग आणि निवांत वेळ शोधणाऱ्या पर्यटकांसाठी काही हिल स्टेशन उत्तम पर्याय ठरत आहेत. चला जाणून घेऊया अशाच 4 सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल.

1 / 5
सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण हे याचं वैशिष्ट्य. इथे गजबजलेल्या कॅफे किंवा मॉल्स नाहीत पण लाकडी कॉटेज आणि सुंदर ट्रेकिंग रूट्स जरूर मिळतात.

सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण हे याचं वैशिष्ट्य. इथे गजबजलेल्या कॅफे किंवा मॉल्स नाहीत पण लाकडी कॉटेज आणि सुंदर ट्रेकिंग रूट्स जरूर मिळतात.

2 / 5
ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कजवळ असलेली तीर्थन व्हॅली निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. स्वच्छ नदीकिनारे, ट्राउट मासेमारी आणि शांत असणारे हे ठिकाण खास बनतं. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत कमी व्यापारीकरण असल्याने इथे खऱ्या अर्थाने निवांतपणा अनुभवता येतो.

ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कजवळ असलेली तीर्थन व्हॅली निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. स्वच्छ नदीकिनारे, ट्राउट मासेमारी आणि शांत असणारे हे ठिकाण खास बनतं. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत कमी व्यापारीकरण असल्याने इथे खऱ्या अर्थाने निवांतपणा अनुभवता येतो.

3 / 5
उत्तराखंडमधील एक लपलेलं रत्न म्हणजे चकराता. दाट जंगलं, अप्रतिम दृश्यं आणि प्रसिद्ध टायगर फॉल्स यामुळे हे ठिकाण खास आहे. मसुरीच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

उत्तराखंडमधील एक लपलेलं रत्न म्हणजे चकराता. दाट जंगलं, अप्रतिम दृश्यं आणि प्रसिद्ध टायगर फॉल्स यामुळे हे ठिकाण खास आहे. मसुरीच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

4 / 5
समुद्रसपाटीपासून सुमारे 8500 फूट उंचीवर वसलेलं कनाताल ताज्या हवेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 8500 फूट उंचीवर वसलेलं कनाताल ताज्या हवेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

5 / 5
Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.