Photo Gallery : शत्रूच काय? चिटपाखरंही फिरकू शकत नाही… शिवाजी महाराजांचे हे किल्ले माहीत असायलाच हवे
छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील शूर योद्ध्यांपैकी एक होते. अत्यंत सामान्य लोकांना हाताशी धरून त्यांनी आपली फौज निर्माण केली. कमी मनुष्यबळाच्या जोरावर आपल्या बुद्धीचातुर्याने त्यांनी शत्रूला पाणी पाजलं. शिवाजी महाराजच काय पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं नाव ऐकूनही मुघल सल्तनतला कापरं भरायचं. इतका शिवाजी महाराजांचा दरारा होता. त्यांच्या किल्ल्यांच्या तटबंदीत तर शत्रूच काय? चिटपाखरांनाही परवानगी शिवाय येता येत नव्हतं. शिवाजी महाराजांचे हे किल्ले अधिक रहस्यमय होते. अभेद्य होते. आणि वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूनाही होते. या किल्ल्यांची माहिती असायलाच हवी.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे, गोड आणि पौष्टिक आहे फळ
6 एअरबॅगवाल्या स्वस्त कार पाहा, 3.70 लाखापासून किंमत, 34km चे मायलेज...
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या देशाचे किती खेळाडू? पाहा यादी
