AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीची पानं जांभळी असताना अचानक हिरवी झालीत का? याचा अर्थ काय तो जाणून घ्या

आषाढ श्रावण महिन्यात तुळशीच्या पानांचा रंग बदलला की त्याची काळजी घेण्याची गरज असते. उन्हाळ्यात हिरवी पानं जांभळी होतात. पण आषाढ-श्रावण महिन्यात पुन्हा हिरवी होऊ लागतात. या मागचं कारण काय ते समजून घ्या.

| Updated on: Jul 17, 2025 | 7:02 PM
Share
तुळशीचं पानं उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची होतात. पण पावसाळा सुरु झाला की त्यांचा रंग पुन्हा बदलतो. ही पानं हिरवी होऊ लागतात. उन्हात ठेवलेल्या तुळशीच्या पानात हा फरक दिसून येतो. पण तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात.  (फोटो: Pixabay)

तुळशीचं पानं उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची होतात. पण पावसाळा सुरु झाला की त्यांचा रंग पुन्हा बदलतो. ही पानं हिरवी होऊ लागतात. उन्हात ठेवलेल्या तुळशीच्या पानात हा फरक दिसून येतो. पण तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात. (फोटो: Pixabay)

1 / 5
जांभळ्या रंगाची पानं असलेल्या तुळशीला कृष्ण तूळस म्हंटलं जातं. तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचे कारण रंगद्रव्य आह.  या रंगद्रव्याचे नाव अँथोसायनिन आहे. हे रंगद्रव्य तुळशीच्या पानांना जांभळा रंग देते. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या दिवसांत हे रंगद्रव्य जास्त तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या तुळशीची पाने जांभळी होण्याचे हेच कारण आहे.  (फोटो: Pixabay)

जांभळ्या रंगाची पानं असलेल्या तुळशीला कृष्ण तूळस म्हंटलं जातं. तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचे कारण रंगद्रव्य आह. या रंगद्रव्याचे नाव अँथोसायनिन आहे. हे रंगद्रव्य तुळशीच्या पानांना जांभळा रंग देते. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या दिवसांत हे रंगद्रव्य जास्त तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या तुळशीची पाने जांभळी होण्याचे हेच कारण आहे. (फोटो: Pixabay)

2 / 5
पावसाळ्यात तापमान कमी होते. या हवामान बदलाचा परिणाम जांभळा रंग देणाऱ्या रंगद्रव्यावरही होतो. रंगद्रव्य कमी होते आणि जांभल्या रंगाची पाने पुन्हा हिरवी दिसू लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, ऋतु बदलाचा वनस्पतीवर परिणाम होतो.  (फोटो: Pixabay)

पावसाळ्यात तापमान कमी होते. या हवामान बदलाचा परिणाम जांभळा रंग देणाऱ्या रंगद्रव्यावरही होतो. रंगद्रव्य कमी होते आणि जांभल्या रंगाची पाने पुन्हा हिरवी दिसू लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, ऋतु बदलाचा वनस्पतीवर परिणाम होतो. (फोटो: Pixabay)

3 / 5
भारतात हिरव्या रंगाच्या तुळशीला राम तूळस म्हणतात. तर जांभळ्या रंगाची तूळस ही कृष्ण तूळस म्हणून संबोधली जाते. वैज्ञानिकांच्या मते, जांभळ्या रंगाची पानांचा अर्थ वनस्पती उच्च तापमानाशी झुंज देत आहे. त्याला सावळी किंवा पाण्याची आवश्यकता आहे.  (फोटो: Pixabay)

भारतात हिरव्या रंगाच्या तुळशीला राम तूळस म्हणतात. तर जांभळ्या रंगाची तूळस ही कृष्ण तूळस म्हणून संबोधली जाते. वैज्ञानिकांच्या मते, जांभळ्या रंगाची पानांचा अर्थ वनस्पती उच्च तापमानाशी झुंज देत आहे. त्याला सावळी किंवा पाण्याची आवश्यकता आहे. (फोटो: Pixabay)

4 / 5
तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ते ठेवू नका. यामुळे तुळशी सुकण्याचा धोका वाढतो. वेळोवेळी त्याला पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या. पावसाळ्यात अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसे पाणी मिळेल. पण कुंडी पाण्याने भरलेली असेल तर ते काढून टाका अन्यथा झाड कुजण्याचा धोका असतो.  (फोटो: Pixabay)

तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ते ठेवू नका. यामुळे तुळशी सुकण्याचा धोका वाढतो. वेळोवेळी त्याला पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या. पावसाळ्यात अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसे पाणी मिळेल. पण कुंडी पाण्याने भरलेली असेल तर ते काढून टाका अन्यथा झाड कुजण्याचा धोका असतो. (फोटो: Pixabay)

5 / 5
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....