AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज तुळशीची 5 पानं खा अन् पाहा चमत्कार, शरीरात होतील ‘हे’ 5 मोठे बदल!

तुळशीच्या पानांचे आपले असे वेगळे महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात.

| Updated on: May 31, 2025 | 9:52 PM
Share
तुळशीच्या पानांना आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. रोज तुळशीची पाच ते सात पानं खाल्ल्याने त्याचा शरीरावर चांगला परिणाम पडतो.

तुळशीच्या पानांना आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. रोज तुळशीची पाच ते सात पानं खाल्ल्याने त्याचा शरीरावर चांगला परिणाम पडतो.

1 / 6
तुळशीची पान खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यापासून आपले संरक्षण होते.

तुळशीची पान खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यापासून आपले संरक्षण होते.

2 / 6
तुळशीची पानं खाल्ल्यास तणावापासून मुक्ती मिळते. कारण या झाडाच्या पानांचे सेवन केल्यास स्ट्रेस हार्मोन कमी होते.

तुळशीची पानं खाल्ल्यास तणावापासून मुक्ती मिळते. कारण या झाडाच्या पानांचे सेवन केल्यास स्ट्रेस हार्मोन कमी होते.

3 / 6
तुळशीची पाने खाल्ल्याने बुद्धीचा चांगला विकास होतो. स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.

तुळशीची पाने खाल्ल्याने बुद्धीचा चांगला विकास होतो. स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.

4 / 6
तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पोट साफ राहते. अॅसिटिडी कमी होते.

तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पोट साफ राहते. अॅसिटिडी कमी होते.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.