AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधू अखेर एकत्र… मराठी माणसाची कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाची उत्साह शिगेला पोहोचला आहे.

| Updated on: Jul 05, 2025 | 12:20 PM
Share
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

1 / 5
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

2 / 5
दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र एकाच मंचावर पाहिल्यानंतर कार्यकत्यांचा जोष पाहायला मिळाला.

दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र एकाच मंचावर पाहिल्यानंतर कार्यकत्यांचा जोष पाहायला मिळाला.

3 / 5
अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्याहाचं वातावरण आहे.

अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्याहाचं वातावरण आहे.

4 / 5
आता सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आहे...

आता सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आहे...

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.