राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
