राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
IPL 2026 आधी यशस्वीचा फोटो व्हायरल, क्रिकेटरसोबत असलेली तरुणी नक्की कोण?
हॅकर्स पासून असे सुरक्षित करा तुमचे Gmail अकाऊंट
कॉफी पिण्याशिवाय या कामासाठी देखील उपयोगात येते
सुंदरी..सुंदरी, पाठकबाईंच्या साडीमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष
खूपच सुंदर दिसतेस.., मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा
हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात...
