राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अप्रतिम सौंदर्य...मुंज्यामधील अभिनेत्रीच्या लुकची सर्वत्र चर्चा
या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल, नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे
जगातले सर्वात जुने संगीत वाद्य कोणते ?
हॉट लुकने चर्चेत असणाऱ्या मोनालिसाचा नवीन लुक पाहून सर्वच थक्क
पुन्हा एकदा गिरिजा ओकचा नवीन साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहूनच...