राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ईशा देओलचा बॉसी लूक, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये एवढे दमदार डायलॉग तर सिनेमात कसे असतील?
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
हायब्रिड भाजी कशी ओळखावी?