AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 22, 2025 | 2:51 PM
Share
पाच सहा महिने कष्ट करून धानाची कापणी करून व मिरचीची तोडणी करून शेतात ठेवलेले होते. परंतु अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शेतात असलेले मिरची व भाताचे पीक पूर्णपणे भिजले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पाच सहा महिने कष्ट करून धानाची कापणी करून व मिरचीची तोडणी करून शेतात ठेवलेले होते. परंतु अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शेतात असलेले मिरची व भाताचे पीक पूर्णपणे भिजले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

1 / 5
गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरु असल्याने बीडमधील शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले आहेत. यामुळे कांदे फेकून द्यावे लागले आहे. शेतमाल बाजारात नेण्यापूर्वीच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे  नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरु असल्याने बीडमधील शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले आहेत. यामुळे कांदे फेकून द्यावे लागले आहे. शेतमाल बाजारात नेण्यापूर्वीच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

2 / 5
मराठवाड्यात टरबूज, कांदा, बाजरी, पपईसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात १४ दिवसांत पडलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे  ७ हजार ४८२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. केळी पाठोपाठ फळे आणि मका पिकाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

मराठवाड्यात टरबूज, कांदा, बाजरी, पपईसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात १४ दिवसांत पडलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४८२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. केळी पाठोपाठ फळे आणि मका पिकाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

3 / 5
अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. तर अकोले येथील अनेक भागात फळबागा, भाजीपाला आणि चारा पिकांचे नुकसान झाले आहे.

अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. तर अकोले येथील अनेक भागात फळबागा, भाजीपाला आणि चारा पिकांचे नुकसान झाले आहे.

4 / 5
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीसाठी आलेली बाजरी भिजली आहे. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीसाठी आलेली बाजरी भिजली आहे. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.

5 / 5
Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?