राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
ऊंटाचे अश्रू सापाच्या विषावर औषध ठरणार ?
टीम इंडियाची कमाल, एका विजयासह असंख्य विक्रम
थंडीत शुगर लेव्हल का वाढते ? कसे कराल कंट्रोल ?
हिवाळ्यात दररोज टोमॅटोचा सूप पिताय? वाचा काय परिणाम होणार
स्मृती मंधानाच्या निशाण्यावर मोठा विक्रम, फक्त 27 धावांची गरज
ताऊ.. कंट्रोलमध्ये राहा..; लाइव्ह शोमधील कृत्य पाहून वृद्ध व्यक्तीवर भडकली स्टार
