राज्यात अवकाळीचा शेतीला फटका, कांदा, केळी, फळबागांचे प्रचंड नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. राज्यातील अनेक भागांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या नुकसानीतून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत रोज अंघोळ करणे गरजेचे असते का ?
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
