AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त या गोष्टी करा, नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा बहर येणार!

पती-पत्नीच्या नात्यात सतत भांडणे होत असतील तर या नव्या वर्षात काही गोष्टी करून दोघांमधील नातं पुन्हा एकदा फुलवता येऊ शकतं. कारण नव्या वर्षातील पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो.

| Updated on: Dec 28, 2025 | 10:36 PM
Share
पती-पत्नीच्या नात्यातील नाराजी, दुरावा दूर करण्यासाठी नव्या वर्षातील पहिला दिवस खूपच खास समजला जातो. या दिवशी सोबत पूजा करणे, मंत्राचा जप करणे, चंदनाचा टिळा लावणे तसेच सकारात्मक विचार केल्याने तुमचे नाते भविष्यात मधूर होण्याची शक्यता व्यक्त केले जाते. हे छोटे-छोटे उपया वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद पेरू शकतात. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

पती-पत्नीच्या नात्यातील नाराजी, दुरावा दूर करण्यासाठी नव्या वर्षातील पहिला दिवस खूपच खास समजला जातो. या दिवशी सोबत पूजा करणे, मंत्राचा जप करणे, चंदनाचा टिळा लावणे तसेच सकारात्मक विचार केल्याने तुमचे नाते भविष्यात मधूर होण्याची शक्यता व्यक्त केले जाते. हे छोटे-छोटे उपया वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद पेरू शकतात. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एकत्र बसून देवाची पूजा करावी. त्यासाठी घरातील मंदिरापुढे किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन सोबत बसून एकत्र ध्यान करावे. यामुले मन:शांती मिळते आणि दोघांमधील दुरावा कमी होतो. सोबत पूजा केल्यामुळे आपुलकी वाढते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एकत्र बसून देवाची पूजा करावी. त्यासाठी घरातील मंदिरापुढे किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन सोबत बसून एकत्र ध्यान करावे. यामुले मन:शांती मिळते आणि दोघांमधील दुरावा कमी होतो. सोबत पूजा केल्यामुळे आपुलकी वाढते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
तुमचा जोडीदार खूपच रागीट असेल, छोट्या-छोट्या कारणांमुळे तुमच्या जोडीदाराला राग येत असेल तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाची पूजा करून माथ्यावर चंदनाचा टिळा लावा. यामुळे मनाला शांती मिळते. तसेच रागही हळूहळू कमी होतो. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यास घरातील वातावरणदेखील सकारात्मक राहते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुमचा जोडीदार खूपच रागीट असेल, छोट्या-छोट्या कारणांमुळे तुमच्या जोडीदाराला राग येत असेल तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाची पूजा करून माथ्यावर चंदनाचा टिळा लावा. यामुळे मनाला शांती मिळते. तसेच रागही हळूहळू कमी होतो. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यास घरातील वातावरणदेखील सकारात्मक राहते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पती-पत्नीने एकमेकांना गोड जेवण खाऊ घालावे. यामुळे नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होते. तसेच पती-पत्नी एकमेकांना गोडीने बोलायला सुरुवात होऊ शकते. नाते नव्याने फुलू शकते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पती-पत्नीने एकमेकांना गोड जेवण खाऊ घालावे. यामुळे नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होते. तसेच पती-पत्नी एकमेकांना गोडीने बोलायला सुरुवात होऊ शकते. नाते नव्याने फुलू शकते. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.