AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips For Kitchen : स्वयंपाकघरात चुकीच्या दिशेला उभं राहून जेवणं तयार केल्याने काय होतं? जाणून घ्या

वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. किचनपासून बेडरूमपर्यंत नियम आखण्यात आले आहेत. स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं आणि कोणत्या दिशेला उभं राहून जेवण करावं याबाबत सांगितलं आहे. पण यात काही चुकीचं घडलं तर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

| Updated on: Jul 29, 2025 | 7:43 PM
Share
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासाठी दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा योग्य मानली जाते. जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्वयंपाक घर असेल तर अग्नितत्व असंतुलित होते. यामुळे मानसिक ताण, आजार आणि कौटुंबिक वाद होऊ शकतात.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासाठी दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा योग्य मानली जाते. जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्वयंपाक घर असेल तर अग्नितत्व असंतुलित होते. यामुळे मानसिक ताण, आजार आणि कौटुंबिक वाद होऊ शकतात.

1 / 6
पूर्व दिशा ही सौर उर्जेचा स्रोत मानलं जाते. कारण सूर्याचा उदय याच बाजूने होतो. त्यामुळे पूर्वकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पण विरुद्ध दिशेला उभं राहिल्यास उर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. यामुळे आळस, थकवा आणि चिडचिड होते.

पूर्व दिशा ही सौर उर्जेचा स्रोत मानलं जाते. कारण सूर्याचा उदय याच बाजूने होतो. त्यामुळे पूर्वकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पण विरुद्ध दिशेला उभं राहिल्यास उर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. यामुळे आळस, थकवा आणि चिडचिड होते.

2 / 6
चुकीच्या दिशेला उभं राहून स्वयंपाक केल्यास वास्तुदौष निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम घराच्या प्रगती आणि उत्नन्नावर होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. इतकंच काय तर व्यवसाय आणि नोकरीत अडथळे येऊ शकतात.

चुकीच्या दिशेला उभं राहून स्वयंपाक केल्यास वास्तुदौष निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम घराच्या प्रगती आणि उत्नन्नावर होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. इतकंच काय तर व्यवसाय आणि नोकरीत अडथळे येऊ शकतात.

3 / 6
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही स्वयंपाक कोणत्या दिशेला उभं राहून शिजवता यावर अन्नाची ऊर्जा ठरते. चुकीच्या दिशेला शिजवलेले अन्न नकारात्मक उर्जेने भरलेले असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही स्वयंपाक कोणत्या दिशेला उभं राहून शिजवता यावर अन्नाची ऊर्जा ठरते. चुकीच्या दिशेला शिजवलेले अन्न नकारात्मक उर्जेने भरलेले असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

4 / 6
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक हा घरातील सर्वात मोठा घटक आहे. अन्न ग्रहण केल्यानंतर आत्मा संतुष्ट होतो. चुकीच्या दिशेने निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेचा  परिणाम होतो. यामुळे घरात संघर्ष, कलह आणि परस्पर सुसंवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक हा घरातील सर्वात मोठा घटक आहे. अन्न ग्रहण केल्यानंतर आत्मा संतुष्ट होतो. चुकीच्या दिशेने निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेचा परिणाम होतो. यामुळे घरात संघर्ष, कलह आणि परस्पर सुसंवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो.

5 / 6
वास्तुशास्त्रात दिशांना खोल धार्मिक महत्त्व आहे. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ मानले जाते कारण ती सूर्यदेवाची दिशा आहे. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

वास्तुशास्त्रात दिशांना खोल धार्मिक महत्त्व आहे. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ मानले जाते कारण ती सूर्यदेवाची दिशा आहे. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

6 / 6
Follow Us
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार