AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी घ्या अन् करा ही पूजा, संपूर्ण कुटुंबावर पडेल पैशांचा पाऊस; जाणून घ्या

दरम्यान वास्तूशास्त्रात पाण्याबाबत बरंच काही सांगितलेलं आहे. पाण्याचा वापर करून काही गोष्टी केल्या तर घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच घरातील वातावरणही बदलू शकते, असे सांगितले जाते. घराच्या परिसरात पाणी शिंपडले तर तुम्हाला बरेच लाभ होऊ शकतात.

| Updated on: Aug 06, 2025 | 12:53 PM
Share
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याबाबत वास्तूशास्त्रात बरंच काही सांगितलेलं आहे. तर ज्योतिषशास्त्रात घर बांधताना काय काळजी घ्यावी इथपासून ते कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात इथपर्यंत सर्व बाबींची माहिती दिलेली आहे.

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याबाबत वास्तूशास्त्रात बरंच काही सांगितलेलं आहे. तर ज्योतिषशास्त्रात घर बांधताना काय काळजी घ्यावी इथपासून ते कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात इथपर्यंत सर्व बाबींची माहिती दिलेली आहे.

1 / 6
दरम्यान वास्तूशास्त्रात पाण्याबाबत बरंच काही सांगितलेलं आहे. पाण्याचा वापर करून काही गोष्टी केल्या तर घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच घरातील वातावरणही बदलू शकते, असे सांगितले जाते. घराच्या परिसरात पाणी शिंपडले तर तुम्हाला बरेच लाभ होऊ शकतात. पण हे पाणी कसे शिंपडावे याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

दरम्यान वास्तूशास्त्रात पाण्याबाबत बरंच काही सांगितलेलं आहे. पाण्याचा वापर करून काही गोष्टी केल्या तर घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच घरातील वातावरणही बदलू शकते, असे सांगितले जाते. घराच्या परिसरात पाणी शिंपडले तर तुम्हाला बरेच लाभ होऊ शकतात. पण हे पाणी कसे शिंपडावे याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

2 / 6
तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात हळद मिसळावी. त्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे.  हा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या घरातील वातावरण चांगले राहते, असे सांगितले जाते. तसेच घरात समृद्धी  नांदते असेही म्हटले जाते.

तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात हळद मिसळावी. त्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे. हा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या घरातील वातावरण चांगले राहते, असे सांगितले जाते. तसेच घरात समृद्धी नांदते असेही म्हटले जाते.

3 / 6
वास्तूशास्त्रानुसार सकाळी लवकर अंघोळ करून हा उपाय करून पाहिल्यास घरातले वातावरण बदलते. असे केल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात. तसेच संपत्तीतही वाढ होते. घरातील कलहापासूनही मुक्ती मिळते असे सांगितले जाते.

वास्तूशास्त्रानुसार सकाळी लवकर अंघोळ करून हा उपाय करून पाहिल्यास घरातले वातावरण बदलते. असे केल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात. तसेच संपत्तीतही वाढ होते. घरातील कलहापासूनही मुक्ती मिळते असे सांगितले जाते.

4 / 6
पाण्यात मीठ मिसळून ते पाणी आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य द्वाराजवळ शिंपडावे. तसे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, असेही म्हटले जाते. तसेच आजारही दूर पळून जातात असे सांगितले जाते.

पाण्यात मीठ मिसळून ते पाणी आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य द्वाराजवळ शिंपडावे. तसे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, असेही म्हटले जाते. तसेच आजारही दूर पळून जातात असे सांगितले जाते.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच