AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal | राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने विकी कौशल नाराज? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, अखेर

विकी कौशल याने नुकताच मोठा खुलासा केला आहे. विकी कौशल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विकी कौशल याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विकी कौशल याने एक मुलाखत नुकताच दिलीये.

| Updated on: Sep 18, 2023 | 10:59 PM
Share
विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विकी कौशल याचा चित्रपट सरदार उधम याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने तब्बल वेगवेगळे चार पुरस्कार पटकावले.

विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विकी कौशल याचा चित्रपट सरदार उधम याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने तब्बल वेगवेगळे चार पुरस्कार पटकावले.

1 / 5
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यादीमध्ये सरदार उधम चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. मात्र, बेस्ट अभिनेता सरदार उधम या चित्रपटासाठी विकी काैशल याला मिळाला नाही.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यादीमध्ये सरदार उधम चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. मात्र, बेस्ट अभिनेता सरदार उधम या चित्रपटासाठी विकी काैशल याला मिळाला नाही.

2 / 5
अल्लू अर्जुन याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आता यावर विकी काैशल हा पहिल्यांदाच बोलताना दिसलाय. विक्की कौशल म्हणाला, माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले.

अल्लू अर्जुन याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आता यावर विकी काैशल हा पहिल्यांदाच बोलताना दिसलाय. विक्की कौशल म्हणाला, माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले.

3 / 5
पुढे विकी काैशल म्हणाला की, बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नसल्याने मी निराश नाहीये. माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत.

पुढे विकी काैशल म्हणाला की, बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नसल्याने मी निराश नाहीये. माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत.

4 / 5
सरदार उधम या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हिच माझ्यासाठी मोठी गोष्ट नक्कीच आहे. यावेळी विकी काैशल याने कतरिना कैफबद्दलही मोठा खुसासा केला.

सरदार उधम या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हिच माझ्यासाठी मोठी गोष्ट नक्कीच आहे. यावेळी विकी काैशल याने कतरिना कैफबद्दलही मोठा खुसासा केला.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.