AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालाच जमला नाही असा विक्रम करुन दाखवणार, विराट WTC फायनलला मैदानात उतरताच किर्तीमान रचणार!

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. (Virat Kohli)

| Updated on: May 15, 2021 | 6:52 AM
Share
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल.  विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

1 / 5
कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

2 / 5
विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

3 / 5
विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

4 / 5
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.