कुणालाच जमला नाही असा विक्रम करुन दाखवणार, विराट WTC फायनलला मैदानात उतरताच किर्तीमान रचणार!

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. (Virat Kohli)

| Updated on: May 15, 2021 | 6:52 AM
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल.  विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

1 / 5
कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

2 / 5
विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

3 / 5
विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

4 / 5
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.