AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालाच जमला नाही असा विक्रम करुन दाखवणार, विराट WTC फायनलला मैदानात उतरताच किर्तीमान रचणार!

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. (Virat Kohli)

| Updated on: May 15, 2021 | 6:52 AM
Share
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल.  विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उरताच विराट खास किर्तीमान रचणार आहे. साऊथहॅम्टनच्या मैदानावर पाऊल ठेवताच विराट आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू असेल. विराटने त्याच्या कारकीर्दीत आयसीसीचं पहिलं फायनल 2008 साली खेळलं. विराटच्या नेतत्वाखालील अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी पराभूत करुन करंडकावर नाव कोरलं.

1 / 5
कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

कारकीर्दीतील दुसरं आयसीसी फायनल विराट कोहली 2011 साली खेळला. वानखेडेवर झालेल्या वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. धोनीच्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, गंभीर, विराट, युवराज असे दिग्गज संघात सहभागी होते.

2 / 5
विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

विराटने करिअरमधील आयसीसी टूर्नामेंटचा तिसरा अंतिम सामना 2013 मध्ये खेळला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला भारताने 5 धावांनी हरवून करंडकावर आपलं नाव कोरलं.

3 / 5
विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

विराटने 2014 साली टी ट्वेन्टी वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला 2011 च्या पराभवाचा वचपा काढला. परंतु या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला.

4 / 5
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्याला मैदानात पाऊल ठेवताच विराट जगातील एकमेव खेळाडू असेल ज्याने आयसीसीच्या सगळ्या टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळला असेल.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.