AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिसा कधीच रिकामा राहणार नाही; चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवली आणि त्यानुसार योग्य ती पावलं उचलली तर तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही. इतकंच नाही तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातही यश मिळू शकेल.

| Updated on: May 13, 2025 | 1:32 PM
Share

1 / 6
खिसा कधीच रिकामा राहणार नाही; चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवा

2 / 6
वेळ हे सर्वांत मोठं धन असतं. वेळेचा अपमान किंवा दुरुपयोग करणं अत्यंत चुकीचं असतं. वेळ आणि धन या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत, असं आचार्य चाणक्य यांचं मत होतं. त्यामुळे जी व्यक्ती वेळेचा आदर करते, ती यशस्वी ठरते.

वेळ हे सर्वांत मोठं धन असतं. वेळेचा अपमान किंवा दुरुपयोग करणं अत्यंत चुकीचं असतं. वेळ आणि धन या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत, असं आचार्य चाणक्य यांचं मत होतं. त्यामुळे जी व्यक्ती वेळेचा आदर करते, ती यशस्वी ठरते.

3 / 6
चुकीच्या लोकांच्या संगतीने धन आणि सन्मान या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दारूचं व्यसन करणाऱ्या आणि फुकट खर्च करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे.

चुकीच्या लोकांच्या संगतीने धन आणि सन्मान या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दारूचं व्यसन करणाऱ्या आणि फुकट खर्च करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे.

4 / 6
दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवायला हवा. यातून बचन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा यश मिळवण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग असल्याचंही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवायला हवा. यातून बचन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा यश मिळवण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग असल्याचंही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

5 / 6
जी व्यक्ती कमाईच्या एकाच स्रोतावर अवलंबून असते, ती संकटकाळी सर्वांत आधी खाली घसरते. त्यामुळे कमाईचे विविध स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी नवीन कौशल्ये शिकावीत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

जी व्यक्ती कमाईच्या एकाच स्रोतावर अवलंबून असते, ती संकटकाळी सर्वांत आधी खाली घसरते. त्यामुळे कमाईचे विविध स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी नवीन कौशल्ये शिकावीत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

6 / 6
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...