AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिसा कधीच रिकामा राहणार नाही; चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवली आणि त्यानुसार योग्य ती पावलं उचलली तर तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही. इतकंच नाही तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातही यश मिळू शकेल.

| Updated on: May 13, 2025 | 1:32 PM
Share

1 / 6
खिसा कधीच रिकामा राहणार नाही; चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवा

2 / 6
वेळ हे सर्वांत मोठं धन असतं. वेळेचा अपमान किंवा दुरुपयोग करणं अत्यंत चुकीचं असतं. वेळ आणि धन या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत, असं आचार्य चाणक्य यांचं मत होतं. त्यामुळे जी व्यक्ती वेळेचा आदर करते, ती यशस्वी ठरते.

वेळ हे सर्वांत मोठं धन असतं. वेळेचा अपमान किंवा दुरुपयोग करणं अत्यंत चुकीचं असतं. वेळ आणि धन या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत, असं आचार्य चाणक्य यांचं मत होतं. त्यामुळे जी व्यक्ती वेळेचा आदर करते, ती यशस्वी ठरते.

3 / 6
चुकीच्या लोकांच्या संगतीने धन आणि सन्मान या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दारूचं व्यसन करणाऱ्या आणि फुकट खर्च करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे.

चुकीच्या लोकांच्या संगतीने धन आणि सन्मान या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दारूचं व्यसन करणाऱ्या आणि फुकट खर्च करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे.

4 / 6
दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवायला हवा. यातून बचन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा यश मिळवण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग असल्याचंही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवायला हवा. यातून बचन करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय हा यश मिळवण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग असल्याचंही चाणक्य यांनी सांगितलं आहे.

5 / 6
जी व्यक्ती कमाईच्या एकाच स्रोतावर अवलंबून असते, ती संकटकाळी सर्वांत आधी खाली घसरते. त्यामुळे कमाईचे विविध स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी नवीन कौशल्ये शिकावीत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

जी व्यक्ती कमाईच्या एकाच स्रोतावर अवलंबून असते, ती संकटकाळी सर्वांत आधी खाली घसरते. त्यामुळे कमाईचे विविध स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी नवीन कौशल्ये शिकावीत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

6 / 6
Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय