AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?

2024 ची लोकसभा निवडणुक सात टप्प्यात झाली. या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. ही निवडणूक प्रमुख सात मुद्द्यांमुळे गाजली. याशिवाय विरोधकांनी महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही ठळकपणे उपस्थित केला. या 7 टप्प्यांमधील प्रमुख घटनांवर एक नजर टाकू या.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?
pm narendra modi and rahul gandhiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 31, 2024 | 6:48 PM
Share

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. 4 जून रोजी निवडणुक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात आचारसंहिता लागू झाली. यानंतर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांनी आपापली निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यास सुरुवात केली. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, जात जनगणना तसेच संविधान वाचवण्याचे मुद्दे प्रचारातून समोर आणले. तर, एनडीएने मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकासकामांची जंत्री जनतेसमोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास गरीब महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल, असा आरोपही केला. याशिवाय या सर्व प्रचारात अनेक मुद्दे प्रबळ राहिले. 7 टप्प्यातील या निवडणुकीत प्रमुख घटना काय होत्या चला जाणून घेऊ… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.