AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?

2024 ची लोकसभा निवडणुक सात टप्प्यात झाली. या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. ही निवडणूक प्रमुख सात मुद्द्यांमुळे गाजली. याशिवाय विरोधकांनी महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही ठळकपणे उपस्थित केला. या 7 टप्प्यांमधील प्रमुख घटनांवर एक नजर टाकू या.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?
pm narendra modi and rahul gandhiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 31, 2024 | 6:48 PM
Share

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. 4 जून रोजी निवडणुक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात आचारसंहिता लागू झाली. यानंतर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांनी आपापली निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यास सुरुवात केली. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, जात जनगणना तसेच संविधान वाचवण्याचे मुद्दे प्रचारातून समोर आणले. तर, एनडीएने मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकासकामांची जंत्री जनतेसमोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास गरीब महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल, असा आरोपही केला. याशिवाय या सर्व प्रचारात अनेक मुद्दे प्रबळ राहिले. 7 टप्प्यातील या निवडणुकीत प्रमुख घटना काय होत्या चला जाणून घेऊ… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.