AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सवयी असलेली मुले भविष्यात बनतात यशस्वी लीडर, कोणत्या आहेत त्या सवयी?

प्रत्येक मुलगा अभ्यासामध्ये हुशार असून चालत नाही, मुलांमध्ये जर हे गुण दिसत असतील तो मुलगा पुढे करतो मोठे नेतृत्व. चाणक्य यांनी केलेला काही वर्षांपूर्वी दावा.

| Updated on: May 18, 2026 | 6:29 PM
Share
प्रत्येक मूल अभ्यासातच हुशार असेल असे नाही. काही मुलांमध्ये लहान वयातच असे गुण दिसू लागतात, जे पुढे जाऊन त्यांना उत्तम नेतृत्व करणारी व्यक्ती बनवू शकतात. चाणक्यनीतीनुसार मुलांच्या स्वभावातील काही खास सवयी त्यांच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाची दिशा ठरवतात.

प्रत्येक मूल अभ्यासातच हुशार असेल असे नाही. काही मुलांमध्ये लहान वयातच असे गुण दिसू लागतात, जे पुढे जाऊन त्यांना उत्तम नेतृत्व करणारी व्यक्ती बनवू शकतात. चाणक्यनीतीनुसार मुलांच्या स्वभावातील काही खास सवयी त्यांच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाची दिशा ठरवतात.

1 / 5
ज्या मुलांना सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, प्रश्न विचारायची सवय असते, त्यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छा दिसून येते. चाणक्यांच्या मते जिज्ञासा आणि विचारशक्ती व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.

ज्या मुलांना सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, प्रश्न विचारायची सवय असते, त्यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छा दिसून येते. चाणक्यांच्या मते जिज्ञासा आणि विचारशक्ती व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.

2 / 5
तसेच काही मुले चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतात. अन्याय सहन न करणे आणि धाडसाने मत मांडणे हे मजबूत नेतृत्वाचे लक्षण मानले जाते. दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असलेली मुलेही लोकांचा विश्वास पटकन जिंकतात.

तसेच काही मुले चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतात. अन्याय सहन न करणे आणि धाडसाने मत मांडणे हे मजबूत नेतृत्वाचे लक्षण मानले जाते. दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असलेली मुलेही लोकांचा विश्वास पटकन जिंकतात.

3 / 5
अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी हेही मोठे वैशिष्ट्य आहे. चाणक्यनीतीनुसार संयम आणि सातत्य यामुळेच व्यक्ती अधिक सक्षम बनते. याशिवाय स्वतःची वेगळी विचारसरणी ठेवणारी आणि इतरांची न वागणारी मुले आत्मविश्वासू असतात.

अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी हेही मोठे वैशिष्ट्य आहे. चाणक्यनीतीनुसार संयम आणि सातत्य यामुळेच व्यक्ती अधिक सक्षम बनते. याशिवाय स्वतःची वेगळी विचारसरणी ठेवणारी आणि इतरांची न वागणारी मुले आत्मविश्वासू असतात.

4 / 5
तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या अशा सवयी ओळखून योग्य मार्गदर्शन दिल्यास ती मुले भविष्यात कुटुंब, समाज आणि देशाचे प्रभावी नेतृत्व करू शकतात.  डिस्क्लेमर : ही माहिती सामाजिक आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित असून, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या अशा सवयी ओळखून योग्य मार्गदर्शन दिल्यास ती मुले भविष्यात कुटुंब, समाज आणि देशाचे प्रभावी नेतृत्व करू शकतात. डिस्क्लेमर : ही माहिती सामाजिक आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित असून, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?