AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही
Chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 19, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : आपले संपूर्ण जीवन कर्मप्रधान आहे (Chanakya Niti), म्हणजेच कर्माच्या आधारे आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट परिणाम समोर येतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येही सांगितली आहे. परंतु तरीही काही लोक कर्म करताना परिणामांविषयी विचार करीत नाहीत आणि जेव्हा त्या कर्मांचे फळ शिक्षेच्या रुपात मिळते तेव्हा ते दुसर्‍याला दोष देतात किंवा देवाला दोष देतात (According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये एखाद्या व्यक्तीने विचार करुनच कर्म करण्याच्या सूचना दिल्या आहे. आचार्य यांची धोरणे कठोर आहेत, पण ती त्यांच्या आयुष्यातील संघर्षातून मिळविलेले अनुभव आहेत. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर आपल्या अनुभवांद्वारे लोकांचे मार्गदर्शन केले. आजच्या जगातही त्यांचे विचार लोकांसाठी फायद्याचे ठरतात. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात आचार्य यांचे धोरण स्वीकारले तर त्याला सर्व दु:खापासून मुक्ती मिळू शकते.

“ज्या व्यक्तीला त्याच्या कर्मांची जाणिव नसते तो डोळे असून आंधळ्या माणसासारखा असतो” – आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येकाला त्याच्या कर्माचे भान असते, म्हणून असे करण्यापूर्वी याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. जे लोक परिणामाबद्दल विचार करीत नाहीत अशा लोकांना भविष्यात नक्कीच त्रास सहन करावा लागतो. असे लोक डोळे असूनही आंधळे असतात आणि त्यांच्या जीवनाचा अंधकार कधीही संपू शकत नाही.

जेव्हा आपण कोणत्याही कर्माच्या परिणामाचा आधीच विचार करतो, तेव्हा आपल्याला भविष्यातील चांगल्या आणि वाईट परिस्थितीची कल्पना येते आणि आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करता. ज्या व्यक्तीने कर्माच्या परिणामांचा विचार केला नाही, तो अनुकूल परिस्थितीत आनंदाच्या भरात आपले संतुलन गमावतो आणि नंतर काही चुका करतो. तर वाईट परिस्थिती तो इतका अस्वस्थ होतो की चुकीचा निर्णय घेऊन बसतो. दोन्ही परिस्थिती कशा हाताळायच्या हे त्याला माहित नाही. म्हणूनच, जीवनात आपण जे काही करता ते विचारपूर्वक करा आणि त्याच्या परिणामाबद्दल विचार करा.

According To Acharya Chanakya Those People Are Like A Blind Person And Biggest Fool In The World Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ