AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Remedies | साखरेचा एक खडा तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सोडवू शकतो, जाणून घ्या रंजक माहिती

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात साखर असते. त्यातून विविध गोड आणि चवदार पदार्थ तयार केले जातात. पण ज्योतिष शास्त्रामध्ये साखर खूप महत्त्वाची भूमिकापार पाडते.ज्याद्वारे तुम्ही घरातील सर्व समस्या दूर करू शकता. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 11, 2022 | 10:46 PM
Share
जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

1 / 5
राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

2 / 5
मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

3 / 5
जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

4 / 5
जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली