AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Remedies | साखरेचा एक खडा तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सोडवू शकतो, जाणून घ्या रंजक माहिती

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात साखर असते. त्यातून विविध गोड आणि चवदार पदार्थ तयार केले जातात. पण ज्योतिष शास्त्रामध्ये साखर खूप महत्त्वाची भूमिकापार पाडते.ज्याद्वारे तुम्ही घरातील सर्व समस्या दूर करू शकता. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 10:46 PM
Share
जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

1 / 5
राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

2 / 5
मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

3 / 5
जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

4 / 5
जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

5 / 5
Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.