AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Remedies | साखरेचा एक खडा तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सोडवू शकतो, जाणून घ्या रंजक माहिती

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात साखर असते. त्यातून विविध गोड आणि चवदार पदार्थ तयार केले जातात. पण ज्योतिष शास्त्रामध्ये साखर खूप महत्त्वाची भूमिकापार पाडते.ज्याद्वारे तुम्ही घरातील सर्व समस्या दूर करू शकता. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 10:46 PM
Share
जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घर सोडत असाल तर तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. घरातून बाहेर पडताना हे पाणी प्या. या उपायाने तुम्हाला काम मिळण्याची शक्यता प्रबळ होते असे मानले जाते.

1 / 5
राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

राहुशी संबंधित काही समस्या असल्यास लाल रंगाच्या कपड्यात थोडी साखर बांधून ठेवावी. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. यामुळे राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

2 / 5
मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

मुंग्यांना साखर आणि नारळ मिसळून दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. शनी साडेसती संपते.

3 / 5
जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

जर तुमच्या घरात पितृ दोष असेल तर कावळ्यांना साखरेच्या गोड चपात्या खाऊ घाला. तसेच पाण्यात साखर टाकून पिंपळावर अर्पण करावे. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल.

4 / 5
जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

जर तुमच्या राशीतील सूर्य कमजोर असेल, त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि करिअर संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात साखर टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते.

5 / 5
Follow Us
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.