AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात

चाणक्य नीतिच्या काही वचनांमध्ये, आचार्य यांनी संपत्तीचा खरा मित्र आणि शिक्षणाची सर्वात मोठ्या संपत्तीचं वर्णन केलं आहे. परंतु काही खास परिस्थितींचा उल्लेख देखील केला आहे, ज्यामध्ये पैसे आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा उपयोग होत नाही (Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya).

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात
Acharya_Chanakya
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 25, 2021 | 7:21 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti)स्वत: एक शिक्षक तसेच कुशल अर्थतज्ज्ञ होते, म्हणूनच त्यांना शिक्षण आणि संपत्तीचे महत्त्व फार चांगल्याने समजले होते. चाणक्य नीतिच्या काही वचनांमध्ये, आचार्य यांनी संपत्तीचा खरा मित्र आणि शिक्षणाची सर्वात मोठ्या संपत्तीचं वर्णन केलं आहे. परंतु काही खास परिस्थितींचा उल्लेख देखील केला आहे, ज्यामध्ये पैसे आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा उपयोग होत नाही (Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya).

आचार्य चाणक्य विलक्षण प्रतिभेचे धनी होते आणि सर्व विषयांचे जाणकार होते. त्यांचे विचार ऐकायला कठीण वाटतात, परंतु जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या विचारांचे आयुष्यात अनुसरण केले तर ती सर्व मोठ्या अडचणींवर सहज विजय मिळवू शकते आणि व्यक्तिमत्त्व सुधारु शकते. चाणक्य नितीत शिक्षण आणि संपत्ती याबद्दल आचार्य यांनी काय म्हटले आहे ते जाणून घेऊ –

पुस्तकेषु च या विद्या परहस्तेषु च यद्धनम् उत्पन्नेषु च कार्येषु न सा विद्या न तद्धनम्

या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की जे ज्ञान फक्त पुस्तकात आहे आणि जी संपत्ती इतरांच्या हाती गेली आहे, ते कोणाच्याही उपयोगाचे नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्ञान ही संपत्ती आहे जी वितरीत केल्याने आणखी वाढते. परंतु जे ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित आहे आणि व्यावहारिकतेशी त्याचं काहीही देणे-घेणे नाही, ते ज्ञान निरुपयोगी आहे. असे ज्ञान कोणालाही कधीच उपयोगी पडत नाही. पुस्तके वाचून ज्ञान ग्रहण करावे, परंतु ते ज्ञान व्यावहारिक गोष्टींमध्ये वापरले पाहिजे, तरच त्या ज्ञानाचा अर्थ आहे. फक्त पुस्तकी गोष्टी लक्षात ठेवण्याने काहीही होत नाही. म्हणून, आपण प्राप्त केलेले ज्ञान, प्रत्यक्षात आणा.

जी व्यक्ती दुसर्‍याला पैसा देते, तो पैसा कधीच वेळेवर कामात येत नाही. पैसे नेहमी आपल्याकडे सुरक्षित ठेवले पाहिजेत जेणेकरुन गरजेच्या वेळी त्या पैशांचा योग्य वापर होऊ शकेल. या प्रकरणात कोणावरही विश्वास ठेवू नये.

Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...