आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्रानुसार घरात सुख-शांती राहण्यासाठी कुटुंब प्रमुखाने या महत्वाच्या टिप्स फाॅलो कराव्यात…
कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
