AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्रानुसार घरात सुख-शांती राहण्यासाठी कुटुंब प्रमुखाने या महत्वाच्या टिप्स फाॅलो कराव्यात…

कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते.

| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 8:19 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये जीवन साधे आणि यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस यश मिळवू शकतो. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात घराच्या प्रमुखामध्ये कोणते गुण असावेत हे स्पष्ट सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये जीवन साधे आणि यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस यश मिळवू शकतो. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात घराच्या प्रमुखामध्ये कोणते गुण असावेत हे स्पष्ट सांगितले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, कुटुंबाचा प्रमुख असा असावा की तो वैध पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री पुर्णपणे झाल्याशिवाय निर्णय घेत नाही. इतेकच नाही तर एखाद्या महत्वाच्या निर्णयामध्ये कुटुंबाला देखीलसोबत घेतो.

आचार्य चाणक्य यांच्या मते, कुटुंबाचा प्रमुख असा असावा की तो वैध पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री पुर्णपणे झाल्याशिवाय निर्णय घेत नाही. इतेकच नाही तर एखाद्या महत्वाच्या निर्णयामध्ये कुटुंबाला देखीलसोबत घेतो.

2 / 5
कुटुंब प्रमुखाने घरखर्चाची काळजी घ्यावी. कोणताही खर्च काळजीपूर्वक करावा. अनावश्यक पैसे खर्च केल्याने आर्थिक समस्या तर निर्माण होतातच पण त्यामुळे कुटुंबात चुकीचा संदेशही जातो.

कुटुंब प्रमुखाने घरखर्चाची काळजी घ्यावी. कोणताही खर्च काळजीपूर्वक करावा. अनावश्यक पैसे खर्च केल्याने आर्थिक समस्या तर निर्माण होतातच पण त्यामुळे कुटुंबात चुकीचा संदेशही जातो.

3 / 5
कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो.

कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो.

4 / 5
कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम असले पाहिजे.

कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम असले पाहिजे.

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.