AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात अडचणींमध्ये वाढ झालीय ?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करुन पाहा

इतिहासाच्या पानांमध्ये जेव्हा ही बुद्धीमत्तेचा विषय येतो तेव्हा आचार्य चाणक्य हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडावर येते. त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीमधील गोष्टी आजच्या आयुष्यालाही लागू होतात. त्यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर ते शिक्षक म्हणून शिकवत होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र पुस्तकातून जीवनाशी संबंधित अनेक पैलूवर प्रकाश टाकला.

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 8:27 AM
Share
आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

1 / 4
काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

2 / 4
तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

3 / 4
 हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

4 / 4
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.