AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात अडचणींमध्ये वाढ झालीय ?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करुन पाहा

इतिहासाच्या पानांमध्ये जेव्हा ही बुद्धीमत्तेचा विषय येतो तेव्हा आचार्य चाणक्य हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडावर येते. त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीमधील गोष्टी आजच्या आयुष्यालाही लागू होतात. त्यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर ते शिक्षक म्हणून शिकवत होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र पुस्तकातून जीवनाशी संबंधित अनेक पैलूवर प्रकाश टाकला.

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 8:27 AM
Share
आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

1 / 4
काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

2 / 4
तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

3 / 4
 हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

4 / 4
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.