Chanakya Niti | आयुष्यात अडचणींमध्ये वाढ झालीय ?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करुन पाहा

इतिहासाच्या पानांमध्ये जेव्हा ही बुद्धीमत्तेचा विषय येतो तेव्हा आचार्य चाणक्य हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडावर येते. त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीमधील गोष्टी आजच्या आयुष्यालाही लागू होतात. त्यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर ते शिक्षक म्हणून शिकवत होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र पुस्तकातून जीवनाशी संबंधित अनेक पैलूवर प्रकाश टाकला.

| Updated on: Dec 01, 2021 | 8:27 AM
आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

1 / 4
काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

2 / 4
तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

3 / 4
 हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.