AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Nanak Jayanti 2021: ‘इक ओंकार’ चा उपदेश आत्मसात करत, गुरु नानकांनी सांगितलेल्या 5 गोष्टींचे आचरण करा, आयुष्य बदलून जाईल

Guru Nanak Jayanti 2021: यावेळी गुरु नानक यांची जयंती 19 नोव्हेंबर रोजी येत आहे. गुरू नानक देव यांनी एकता, बंधुता आणि जातिवाद निर्मूलनासाठी अनेक शिकवण दिल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 9:55 AM
Share
देव एक आहे - गुरु नानक देव यांनी 'इक ओंकार' चा उपदेश केला ज्याचा अर्थ देव एक आहे. ते सर्वत्र उपस्थित असतात. गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येकाने प्रेमाने आणि आदराने जगले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीशी वाईट किंवा अपमानास्पद वागू नये.

देव एक आहे - गुरु नानक देव यांनी 'इक ओंकार' चा उपदेश केला ज्याचा अर्थ देव एक आहे. ते सर्वत्र उपस्थित असतात. गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येकाने प्रेमाने आणि आदराने जगले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीशी वाईट किंवा अपमानास्पद वागू नये.

1 / 5
पाच वाईट - गुरु नानकांनी माणसाच्या आयुष्यातील पाच वाईट सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अहंकार, क्रोध, लोभ, आसक्ती आणि वासना (काम). या पाच वाईट गोष्टींपासून मुक्त झाल्यावर माणसाला सुख प्राप्त होते.

पाच वाईट - गुरु नानकांनी माणसाच्या आयुष्यातील पाच वाईट सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अहंकार, क्रोध, लोभ, आसक्ती आणि वासना (काम). या पाच वाईट गोष्टींपासून मुक्त झाल्यावर माणसाला सुख प्राप्त होते.

2 / 5
 समानता -  गुरू नानक देवजींनी जात, धर्म, वंश, रंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर माणसांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी गरजूंना नेहमी मदत केली. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा हक्क सन्मानाने दिला पाहिजे. गरीब आणि गरजूंना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.x

समानता - गुरू नानक देवजींनी जात, धर्म, वंश, रंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर माणसांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी गरजूंना नेहमी मदत केली. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा हक्क सन्मानाने दिला पाहिजे. गरीब आणि गरजूंना शक्य ती सर्व मदत केली पाहिजे.x

3 / 5
 महिलांचा आदर करा - आधुनिक काळात महिलांवर होणारे गुन्हे लक्षात घेऊन गुरु नानकांची शिकवण आपण विसरलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. या तत्त्वाचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या एका श्लोकात केला आहे. महिलांचा आदर केला पाहिजे. स्त्री-पुरुष असा भेद करु नका, सर्वांना समान हक्क मिळायला हवेत.

महिलांचा आदर करा - आधुनिक काळात महिलांवर होणारे गुन्हे लक्षात घेऊन गुरु नानकांची शिकवण आपण विसरलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. या तत्त्वाचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या एका श्लोकात केला आहे. महिलांचा आदर केला पाहिजे. स्त्री-पुरुष असा भेद करु नका, सर्वांना समान हक्क मिळायला हवेत.

4 / 5
 सेवा म्हणजे नि:स्वार्थ सेवा, कोणत्याही लोभ किंवा वैयक्तिक लाभा शिवाय दुसऱ्याची सेवा करणे. गुरू नानकांच्या मते, सेवा हे अपार आध्यात्मिक समाधानाचे स्त्रोत होते. जेव्हा एखादी व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाशिवाय सेवेत व्यस्त राहते, तेव्हा त्यांनी केलेले प्रत्येक काम व्यर्थ असते. पण निस्वर्थीपणे केलेली मदत तुमच्या वाईट कामात तुम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे सेवा किंवा मदत करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका.

सेवा म्हणजे नि:स्वार्थ सेवा, कोणत्याही लोभ किंवा वैयक्तिक लाभा शिवाय दुसऱ्याची सेवा करणे. गुरू नानकांच्या मते, सेवा हे अपार आध्यात्मिक समाधानाचे स्त्रोत होते. जेव्हा एखादी व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाशिवाय सेवेत व्यस्त राहते, तेव्हा त्यांनी केलेले प्रत्येक काम व्यर्थ असते. पण निस्वर्थीपणे केलेली मदत तुमच्या वाईट कामात तुम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे सेवा किंवा मदत करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.