Happy Diwali 2023 : दिवाळीत का लावले जातात दिवे? असे आहे धार्मिक महत्त्व

| Updated on: Nov 10, 2023 | 4:58 PM
 दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि हा सण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो.

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि हा सण अमावस्येपर्यंत साजरा केला जातो.

1 / 8
त्रयोदशी, चतुर्थी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवा लावावा. दीपक या शब्दाचा उगम आणि दिव्यांच्या आवलींनी सजवलेला हा सण साजरा करण्यामागील पौराणिक महत्त्व जाणून घेऊया.

त्रयोदशी, चतुर्थी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवा लावावा. दीपक या शब्दाचा उगम आणि दिव्यांच्या आवलींनी सजवलेला हा सण साजरा करण्यामागील पौराणिक महत्त्व जाणून घेऊया.

2 / 8
दीपोत्सव हा भगवान विष्णूंचा त्यांच्या गृहस्थ रूपाचा उत्सव आहे. या सणाला लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी दोघांचीही पूजा केली जाते.

दीपोत्सव हा भगवान विष्णूंचा त्यांच्या गृहस्थ रूपाचा उत्सव आहे. या सणाला लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी दोघांचीही पूजा केली जाते.

3 / 8
धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात म्हणजेच संध्याकाळी दिप दान केल्याने मृत्यूची भीती दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात म्हणजेच संध्याकाळी दिप दान केल्याने मृत्यूची भीती दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

4 / 8
सर्व प्राणिमात्रांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी देवाच्या उजव्या डोळ्यापासून सूर्याची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि ज्योत यांचे स्वतःचे महत्त्व आहे.

सर्व प्राणिमात्रांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी देवाच्या उजव्या डोळ्यापासून सूर्याची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि ज्योत यांचे स्वतःचे महत्त्व आहे.

5 / 8
लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले, तो दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी होती. अयोध्येतील सर्व जनतेने दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा या दिवसापासून सुरू आहे.

लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले, तो दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी होती. अयोध्येतील सर्व जनतेने दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. दिवाळीला दिवे लावण्याची परंपरा या दिवसापासून सुरू आहे.

6 / 8
दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखीच ज्वलंत आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, पाणी आणि वायु या पाचही घटकांपासून दिवा बनवला जातो आणि प्रज्वलित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारी जंतू नष्ट होतात.

दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखीच ज्वलंत आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, पाणी आणि वायु या पाचही घटकांपासून दिवा बनवला जातो आणि प्रज्वलित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारी जंतू नष्ट होतात.

7 / 8
दिवाळी

दिवाळी

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.