AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यनारायणा सोबतच होते या 6 राशींची सकाळ, तुमची रास यामध्ये आहे का ?

पुराणांमध्ये लवकर उठल्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत . उत्तम आरोग्यासाठी तुम्ही लवकर झोपणे आणि उठणं महत्त्वाचे असते. राशीचक्रातील काही राशी या सूर्यनारायणा सोबतच सकाळी उठतात. सकाळी लवकर उठणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगली गोष्ट असते.

सूर्यनारायणा सोबतच होते या 6 राशींची सकाळ, तुमची रास यामध्ये आहे का ?
Zodiac
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 10:18 AM
Share

मुंबई : पुराणांमध्ये लवकर उठल्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत . उत्तम आरोग्यासाठी तुम्ही लवकर झोपणे आणि उठणं महत्त्वाचे असते. राशीचक्रातील काही राशी या सूर्यनारायणा सोबतच सकाळी उठतात. सकाळी लवकर उठणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगली गोष्ट असते. पाहाटेच्या प्रहरी उठल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते. राशीचक्रातील काही राशी या लवकर उठतात आणि आपला दिवस सुरु करतात. चला तर मग जाणून घेऊयात तुमची रास यामध्ये आहे का?

1. कर्क रास (Karak Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना लवकर उठून सूर्याचे दर्शन घेणे ही गोष्ट खूप आवडते. हे लोक रोज लवकर उठतात. त्यांना या गोष्टीची इतकी सवय झाली असते की सुट्टीच्या दिवशी ही हे लोक लवकर उठतात.

2. सिंह (sinha Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या दिवसाची सुरुवात लवकर करायला आवडते. या गोष्टीमुळेच त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.

3. कन्या (Kanaya Rashi )

कन्या राशीच्या लोक नियोजित दिनचर्याशिवाय जगू शकत नाहीत. त्यांच्या नित्यक्रमांमध्ये जरा जरी बदल झाला तर ते राहू शकत नाहीत. या राशीचे लोक रात्री कितीही उशिरा झोपले तरी ते पाहाटे लवकर उठतात.

4. तुळ (Tula Rashi)

तुळ राशीच्या व्यक्तींच्य मनात त्यांच्या गोष्टी गमावण्याची भीती असते. हिच गोष्ट त्यांना लवकर उठवण्यात प्रवृत्त करते. मनात असलेली भितीच त्यांना लवकर उठवते.

5. धनु (Dhanu rashi)

धनु राशीचे लोक सर्वात आळशी असतात. पण या लोकांना सकाळ लवकर उठायला आवडते. या गोष्टीमुळे त्यांच्या मनाला आणि शरीराला आराम मिळतो. सकाळच्या वेळीच त्यांना त्यांचा स्वत: चा वेळ मिळतो. सकाळचा हा वेळ त्यांच्यासाठी खूपच खास असतो.

6. मकर (Makar Rashi)

या राशीचे लोकांचे त्यांच्या कामावर प्रचंड लक्ष केंद्रित असते. ते लवकर उठून त्यांचे काम लवकर करतात. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे असते. त्यासाठी त्यांना हा काळ योग्य वाटतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.