AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaur Gopal Das | सगळ्या वाईट गोष्टी माझ्यासोबतच का घडतात ? असा विचार करत असाल तर गौर गोपाल दास यांच्या या 6 शिकवणी लक्षात ठेवा

गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. त्यांनी साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 15, 2022 | 8:52 AM
Share
गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. त्यांनी साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विनोदाच्या शैलीने त्यांनी सर्वांचे लक्षवेधून घेतले. जर तुम्ही आयुष्यात खूप नकारात्मक विचार करत असाल तर गौर गोपाल दास यांचे हे 6 विचार तुम्हाला आयुष्यात खूप प्रग्लभ करतील

गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. त्यांनी साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विनोदाच्या शैलीने त्यांनी सर्वांचे लक्षवेधून घेतले. जर तुम्ही आयुष्यात खूप नकारात्मक विचार करत असाल तर गौर गोपाल दास यांचे हे 6 विचार तुम्हाला आयुष्यात खूप प्रग्लभ करतील

1 / 6
आनंद फुलपाखरासारखा जवळचा वाटतो, परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी  राहण्याचा प्रयत्न करा.

आनंद फुलपाखरासारखा जवळचा वाटतो, परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

2 / 6
सकारात्मक दृष्टीकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे.

सकारात्मक दृष्टीकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे.

3 / 6
जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. त्यामुळे लोकांना आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात समाधान लाभेल.

जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. त्यामुळे लोकांना आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात समाधान लाभेल.

4 / 6
जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जावू शकत नाही. सर्व असूनही तुम्हाला नेहमी रिकामे वाटत राहील.

जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जावू शकत नाही. सर्व असूनही तुम्हाला नेहमी रिकामे वाटत राहील.

5 / 6
नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त करणे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्टी करता तेव्हा त्यागोष्टीचा रिझल्ट समोरग ठेवून काम करा. सचोटीने कमाई करणे,  आणि विचार करुन खर्च करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करताय याचा उद्देश कळेल, तेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडेल, नाहीतर कामात अडचण येऊ शकते.

नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त करणे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्टी करता तेव्हा त्यागोष्टीचा रिझल्ट समोरग ठेवून काम करा. सचोटीने कमाई करणे, आणि विचार करुन खर्च करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करताय याचा उद्देश कळेल, तेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडेल, नाहीतर कामात अडचण येऊ शकते.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली