AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या विजयी रॅलीत काँग्रेसचा तो नेता कोण? सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल

मुंबईकरांनी वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियासाठी चाहत्यांचा जनसागर आलेला पाहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी झालीये. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियममध्ये विजयीरॅली सुरू आहे. टीम इंडियाच्या या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचा दिग्गज नेता विराट कोहलीच्या जागेवर बसलेला होता. हा नेता कोण याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

| Updated on: Jul 04, 2024 | 9:03 PM
Share
2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटची ट्रॉफी जिंकल्यामुळे चाहत्यांचा आनंद झाला. लाखाोंच्या घरात मरीन ड्राईव्हवर गर्दी झाल्याचं दिसलं. टीम इंडियाचे खेळाडू एका डबल डेक बसमध्ये बसलेत.

2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटची ट्रॉफी जिंकल्यामुळे चाहत्यांचा आनंद झाला. लाखाोंच्या घरात मरीन ड्राईव्हवर गर्दी झाल्याचं दिसलं. टीम इंडियाचे खेळाडू एका डबल डेक बसमध्ये बसलेत.

1 / 4
टीम इंडिया

टीम इंडिया

2 / 4
हे काँग्रेसचे नेते म्हणजे राजीव शुक्ला असून ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही आहेत.  काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि विराट कोहलीसोबत दिसत आहेत.

हे काँग्रेसचे नेते म्हणजे राजीव शुक्ला असून ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही आहेत. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि विराट कोहलीसोबत दिसत आहेत.

3 / 4
टी-20 मधील विजयानंतर टीम इंडियाला भेटून आनंद झाला. या ट्रॉफीसह मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सकु असल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

टी-20 मधील विजयानंतर टीम इंडियाला भेटून आनंद झाला. या ट्रॉफीसह मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सकु असल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

4 / 4
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.