1983 World Cup : एक झेल, ज्याने सामना पलटला आणि भारताने इतिहास रचला, भारताच्या विश्वविजयाची कहाणी
भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस म्हणजे 25 जून 1983. याच दिवशी क्रिकेट जगतात काहीसा नवखा असणाऱ्या भारतीय संघाने सर्वांत बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्व चषकावर आपलं नाव कोरलं होत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories