AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी-20 सामन्यात भारताचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.

| Updated on: Feb 16, 2022 | 1:32 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

1 / 6
पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

2 / 6
दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

3 / 6
रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

4 / 6
भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

5 / 6
वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

6 / 6
Follow Us
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.