ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच संपला आहे.
बेळगावसह सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.
सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाचे अखेर 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेस्
काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याचा किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.
देशभरात ‘बर्ड फ्लू’चा कहर कायम आहे. बर्ड फ्लूसंदर्भात देशातील अनेक राज्यांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तुम्ही जर नव्या वर्षानिमित्त कार खरेदी करणार आसाल तर आम्ही तुम्हाला पाच लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या 5 सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (What Is A Honey Trap) यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी गेल्या आठवड्यात पुढे आल्या. रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
अनेक दिग्गज कार कंपन्या 2021 मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. टाटा, महिंद्रा आणि मारुतीसारख्या भारतीय कंपन्यादेखील यामध्ये आघाडीवर आहेत.