AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final: 20 वर्षांपासून न्यूझीलंड भारताला जिंकू देईना, यावेळी कोहली सेना बाजी मारणार?

भारत को इस आईसीसी चैंपियनशिप के दौरान भी न्यूजीलैंड के खिलाफ उसके घर में टेस्ट सीरीज में 2-0 से करारी हार का सामना करना पड़ा था.

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:12 AM
Share
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असून पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी टूर्नामेंट खेळवली गेली आहे. या सामन्यात विजयासह भारत WTC ची ट्रॉफीतर मिळवलेच, पण सोबत न्यूझीलंड विरुद्धचा आयसीसीच्या (ICC)मोठ्या स्पर्धांमध्ये पराभूत होण्याचा खराब रेकॉर्डही मोडू शकेल. कारण मागील 20 वर्षांत भारत 7 वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडशी भिडला असूनकेवळ एकदाच विजय मिळवू शकला आहे. (India Never Won in Big ICC Matches Against New Zealand From Last 20 Years Will WOn in WTC Final)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असून पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी टूर्नामेंट खेळवली गेली आहे. या सामन्यात विजयासह भारत WTC ची ट्रॉफीतर मिळवलेच, पण सोबत न्यूझीलंड विरुद्धचा आयसीसीच्या (ICC)मोठ्या स्पर्धांमध्ये पराभूत होण्याचा खराब रेकॉर्डही मोडू शकेल. कारण मागील 20 वर्षांत भारत 7 वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडशी भिडला असूनकेवळ एकदाच विजय मिळवू शकला आहे. (India Never Won in Big ICC Matches Against New Zealand From Last 20 Years Will WOn in WTC Final)

1 / 7
सर्वात आधी न्यूझीलंड आणि भारत 2000 साली आयसीसीच्या नॉकआऊट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी) आमने सामने आले होते. त्यावेळी नैरोबी येथे झालेल्या
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्ने पराभूत करत विजय मिळवला होता.

सर्वात आधी न्यूझीलंड आणि भारत 2000 साली आयसीसीच्या नॉकआऊट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी) आमने सामने आले होते. त्यावेळी नैरोबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्ने पराभूत करत विजय मिळवला होता.

2 / 7
त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2003 मध्ये सुपर सिक्स स्टेजमध्ये पुन्हा भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर आले. त्यावेळी मात्र झहीर खानच्या भेदक गोलंदाजीने किवीजला हैराण करुन सोडलं. ज्यामुळे भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2003 मध्ये सुपर सिक्स स्टेजमध्ये पुन्हा भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर आले. त्यावेळी मात्र झहीर खानच्या भेदक गोलंदाजीने किवीजला हैराण करुन सोडलं. ज्यामुळे भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

3 / 7
भारताने जिंकलेल्या 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारत केवळ एकच सामना पराभूत
झाला होता. तो म्हणजे सुपर-8 च्या लढतीत न्यूझीलंड विरोधात. न्यूझीलंडच्या 191 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 धावांनी पराभूत झाला.

भारताने जिंकलेल्या 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारत केवळ एकच सामना पराभूत झाला होता. तो म्हणजे सुपर-8 च्या लढतीत न्यूझीलंड विरोधात. न्यूझीलंडच्या 191 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 धावांनी पराभूत झाला.

4 / 7
पुन्हा 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडला 126 धावांवर रोखलं. पण स्वत:ही केवळ 79 रन्सच केल्याने 47 धावांनी सामना गमावला.

पुन्हा 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडला 126 धावांवर रोखलं. पण स्वत:ही केवळ 79 रन्सच केल्याने 47 धावांनी सामना गमावला.

5 / 7
त्यानंतर मात्र 2019 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा केलेला पराभव सर्वात दुख देणारा आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजानी
न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले खरे पण भारतीय संघही प्रत्यूत्तर न देऊ शकल्याने 18 धावांनी पराभूत झाला.

त्यानंतर मात्र 2019 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा केलेला पराभव सर्वात दुख देणारा आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजानी न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले खरे पण भारतीय संघही प्रत्यूत्तर न देऊ शकल्याने 18 धावांनी पराभूत झाला.

6 / 7
आता फायनल होऊ घातलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारत न्यूझीलंडशी आमने सामने आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना
टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने पराभूत झाला. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्ने आणि क्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्ने पराभूत झाला होता.

आता फायनल होऊ घातलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारत न्यूझीलंडशी आमने सामने आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने पराभूत झाला. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्ने आणि क्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्ने पराभूत झाला होता.

7 / 7
Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?