AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.

| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 10:50 AM
Share
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे यापूर्वी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत या मैदानावर 5 वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे, तर न्यूझीलंड 33 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे यापूर्वी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत या मैदानावर 5 वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे, तर न्यूझीलंड 33 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

1 / 5
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. न्यूझीलंडसाठी भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकणे हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो, तर घरच्या वातावरणात किवीजवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. न्यूझीलंडसाठी भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकणे हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो, तर घरच्या वातावरणात किवीजवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

2 / 5
वानखेडे मैदानावर भारताने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने शेवटची कसोटी 1988 मध्ये खेळली होती, ज्यात त्यांनी भारताचा 136 धावांनी पराभव केला होता.

वानखेडे मैदानावर भारताने शेवटची कसोटी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने शेवटची कसोटी 1988 मध्ये खेळली होती, ज्यात त्यांनी भारताचा 136 धावांनी पराभव केला होता.

3 / 5
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा घरच्या खेळपट्ट्यांवर कर्णधार म्हणून विक्रम चांगला आहे. त्याने 30 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 23 जिंकले, 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहलीचा घरच्या खेळपट्ट्यांवर कर्णधार म्हणून विक्रम चांगला आहे. त्याने 30 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 23 जिंकले, 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

4 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. याआधी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. भारताने मुंबईत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत, 7 अनिर्णित राहिले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. याआधी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. भारताने मुंबईत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 11 जिंकले आहेत, 7 अनिर्णित राहिले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.