IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
रिस्क फ्री गुंतवणूक आणि दर 3 महिन्याला व्याज, पोस्टाची जबरदस्त स्किम
वापर झालेल्या ग्रीन टी बॅगचा असाही उपयोग होतो, 5 बेस्ट उपाय पाहा
या दिवशी भगवान शिवाला बोर फळ अर्पण केले जाते
'या' समस्या असतील तर, सुरमई मासे खाणं आजच टाळा
जीवनात या 6 परिस्थितीत शांत बसणेच उत्तम असते, केव्हा वाचा
अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध कमबॅक करणार!
