IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
धोनीच म्हणजे सीएसके, यलो आर्मी थालाशिवाय अपूर्ण, पाहा आकडे
AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक वापरुन पाहा
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
येथे 38 टक्के स्वस्त मिळतोय फ्लिप फोन,पाहा किती किंमत
हाडांच्या मजबूतीसाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत ?
439 रुपयात तब्बल 80 दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स
