AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

विराट कोहली भारताचा एक यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नावावर असे अनेक रेकॉर्डही आहेत. पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या सुरुवातीलाच एख खराब रेकॉर्डही त्याच्या नावावर झाला आहे.

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 11:03 AM
Share
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team)   कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli)  नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये उत्तम सुरुवात केली. इंग्लंडला अवघ्या183 धावांवर सर्वबाद करत सामन्यावर पकड बसवली. सामना सुरु झाल्यानंतर विराटसेनेने उत्तम कामगिरी केली खरी पण सामन्याच्या सुरुवातीला मात्र कर्णधार विराटने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा नाणेफेक पराभूत होणारा कर्णधार विराट बनला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये उत्तम सुरुवात केली. इंग्लंडला अवघ्या183 धावांवर सर्वबाद करत सामन्यावर पकड बसवली. सामना सुरु झाल्यानंतर विराटसेनेने उत्तम कामगिरी केली खरी पण सामन्याच्या सुरुवातीला मात्र कर्णधार विराटने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा नाणेफेक पराभूत होणारा कर्णधार विराट बनला आहे.

1 / 5
नॉटिंघम येथील पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट पुन्हा एकदा नाणेफेक हारला. विराट  62 व्या वेळेस भारतीय संघाचा टेस्ट कर्णधार असून 35 व्या वेळेस तो  नाणेफेकीत पराभूत झाला आहे. यासोबतच सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांत टॉसमध्ये पराभूत होणारा भारतीय कर्णधार बनला आहे.

नॉटिंघम येथील पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट पुन्हा एकदा नाणेफेक हारला. विराट 62 व्या वेळेस भारतीय संघाचा टेस्ट कर्णधार असून 35 व्या वेळेस तो नाणेफेकीत पराभूत झाला आहे. यासोबतच सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांत टॉसमध्ये पराभूत होणारा भारतीय कर्णधार बनला आहे.

2 / 5
विराटनंतर सर्वाधिक नाणेफेक पराभूत होण्यात नंबर लागतो माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) धोनीने 60 कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व केले असून 34 वेळा तो टॉस जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.

विराटनंतर सर्वाधिक नाणेफेक पराभूत होण्यात नंबर लागतो माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) धोनीने 60 कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व केले असून 34 वेळा तो टॉस जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.

3 / 5
धोनी आणि कोहलीसह भारताचा दिग्गद कर्णधार सौरव गांगुलीने देखील सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावली आहे. 49 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गांगुलीला 28 वेळा नाणेफेकीत पराभव मिळाला आहे.

धोनी आणि कोहलीसह भारताचा दिग्गद कर्णधार सौरव गांगुलीने देखील सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावली आहे. 49 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गांगुलीला 28 वेळा नाणेफेकीत पराभव मिळाला आहे.

4 / 5
या सर्वांनंतर नंबर लागतो महान फलंदाज सुनील गावस्करचा (Sunil Gavaskar) 47 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गावस्करांनी 25 वेळा नाणेफेक गमावली आहे.

या सर्वांनंतर नंबर लागतो महान फलंदाज सुनील गावस्करचा (Sunil Gavaskar) 47 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गावस्करांनी 25 वेळा नाणेफेक गमावली आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली