AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणं

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्या काही सामन्यातच संघांची स्थिती उघड झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार असल्याचं दिसून आलं आहे. तसेच आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 42 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या स्पर्धेत आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स एकदाच भिडणार आहेत.

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणं
IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणंImage Credit source: IPL Twitter
| Updated on: Apr 06, 2026 | 7:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर वाढत चालली आहे. दहा संघांमध्ये टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची चुरस निर्माण झाली आहे. काही संघांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची सुरूवात निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने आणि तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पहिल्या विजयासाठी चेन्नई सुपर किंग्सला किती वाट पाहावी लागणार? याबाबत क्रीडाप्रेमी चर्चा करत आहेत. त्यात आरसीबीकडून पराभव झाल्याने चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पराभवाचा वचपा दुसऱ्या सामन्यात काढावा अशी भावना आहे. पण असं होणं या स्पर्धेत तरी कठीण आहे. कारण या स्पर्धेच्या साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकदाच भिडणार आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले.
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे.
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?.
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्...
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्....
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ.
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14.
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा....
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा.....
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल.