
Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी सोनं खरेदी केल्यास धनलाभ होतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक भक्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. सिद्धिविनायक मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी सोनं खरेदी केल्यास धनलाभ होतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक भक्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. सिद्धिविनायक मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
या खास दिवशी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला. मंदिर ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असून 19 एप्रिल रोजी भक्तांसाठी तो खुला ठेवण्यात आला होता. या लिलावात सहभागी होण्यासाठी आणि दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
काही भक्त केवळ लिलाव पाहण्यासाठी आले होते, तर अनेकांनी प्रत्यक्ष बोली लावून दागिने विकत घेतले. या लिलावाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले
Published on: Apr 19, 2026 5:13 PM
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
Related Video
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार - जे पी नड्डा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?
धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्
शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा; माहिती समोर!
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...