Marathi News Videos Arvind sawant said why narendra modi silent on incident happen in Shivaji Maharaj Statue at Bangalore

Arvind Sawant | कर्नाटकातील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? बोम्मईंनी राजीनामा द्यावा : अरविंद सावंत
कर्नाटकमधील पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहेत असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.
कर्नाटकमधील पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहेत असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवसेना खासदार संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन
Related Video
शरद पवार मोदींना भेटले, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...