
Video | येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयानक संकट येणार : अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयंकर संकट येणार असल्याचे भाकीत वर्तविले. तसेच शिवसेनेने मुंबईची तुंबई केल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. आज मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले. तसेच ठिकठिकाणी पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी येणाऱ्या काळात मुंबईत आणखी भयंकर संकट येणार असल्याचे भाकीत वर्तविले. तसेच शिवसेनेने मुंबईची तुंबई केल्याचा आरोप त्यांनी केला. (atul bhatkhalkar criticized shiv sena on issue of heavy rain in mumbai)
Related Video
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले..
PM मोदींच्या व्हायरल 'मेलोडी' मोमेंटवर पार्लेची पहिली प्रतिक्रिया
आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगेंचा सवाल
नफा 281 कोटींवर, सोबतीला 721 टक्के डिव्हिडंडची घोषणा
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
सोलापुरात पावसाची एन्ट्री, प्रचंड उकाड्यानंतर हलक्या सरी बरसल्या
मुंबईकरांना मनस्ताप, ॲक्वा मेट्रोची वाहतूक विस्कळीत, गाड्या 8-10 मिनिटे उशिराने
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही