
उद्धव ठाकरे यांनी खोक्याचे व्यवहार केले आणि…, नारायण राणे यांनी काय केला गौप्यस्फोट?
VIDEO | ठाकरे यांचे १५ आमदार तरी राहतील का? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
नाशिक : शिवसेना सोडलेले सगळे संपतील पण शिवसेना संपणार नाही, असा दावा ठाकरे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दावा सगळेच करतात मात्र हा दावा जनतेने करायला हवा, स्वतः दावा करून फायदा नाही, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिले आहे का, १५ आमदार शिल्लक आहे ते निवडणुकीपर्यंत राहतील का? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिल आहे का? कसलंच अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा. अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Published on: Feb 25, 2023 6:24 PM
Related Video
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
उद्धव ठाकरेंचं भाजप खासदारांना मोठं आवाहन; नेमकं काय म्हणाले?
अखेर CSK ने फोडला बॉम्ब, तो एक निर्णय घेतला अन् ...
घाणेरडं बोलायचं असेल तर..., हॉल्टरनेक ब्लाउजवर स्पृहाने अखेर सोडल मौन
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
सायकलस्वारांची विठुरायाच्या ओढीने करमाळयातून पंढरपूरकडे 'सायकलवारी'
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड