
असं कधीच घडलं नव्हतं… आकाशातून आले जळते दगड… भंडाऱ्यात एकच खळबळ
सध्या भंडाऱ्यातील जनता प्रचंड भीती खाली आहे. भंडाऱ्यात आकाशातून जळते दगड आले. त्यामुळे नागरिकांना हे दगड पाहून घाम फुटला आहे. दोन जळत्या दगडाचे तुकडे पडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. अचानक कसं घडलं?
सध्या भंडाऱ्यातील जनता प्रचंड भीती खाली आहे. भंडाऱ्यात आकाशातून जळते दगड आले. त्यामुळे नागरिकांना हे दगड पाहून घाम फुटला आहे. दोन जळत्या दगडाचे तुकडे पडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. अचानक कसं घडलं? आकाशातून जळते दगडं कसे येऊ शकतात? हे कसं शक्य आहे? असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. ही घटना भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरातील जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्ट्री परिसरातील आहे. परसोडी गावातील सुगत बुद्ध विहाराच्या मोकळ्या ले आऊटमध्ये हे दगड पडले. या घटनेची माहिती मिळताच वैज्ञानिकांचं पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी धावून गेले.
Published on: Jan 13, 2026 2:13 PM
मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..
Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू
Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं
FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील
Related Video
भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी...
CJP ला प्रकाश राज - शाबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा, म्हणाले...
अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच..
मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट..
बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...