
छत्रपती संभाजीराजे यांची राजकारण्यांवर सडकून टीका, म्हणाले, आज हे काय…
दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळीसोडून बोलतात. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मला रायगडबाबत काही वाटतं म्हणून मी सरकारशी भांडलो. काम सुरू झालं.
नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आणि नेत्याकडून दुसऱ्या पक्ष आणि नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळीसोडून बोलतात. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मला रायगडबाबत काही वाटतं म्हणून मी सरकारशी भांडलो. काम सुरू झालं. मग तुम्ही का नाही? असा सवाल उपस्थितीतांना केला. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याकडे तेच तेच सुरू असतं. भाषणाचीष शब्द फेक करण्याची एक तोपळी होती. ती आज दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना, नेत्यांवर टीका केली आहे. ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर अशताना बोलत होते.
Published on: Jun 25, 2023 8:59 AM
Related Video
कॉकरोच जनता पार्टी : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला
महायुतीत मिठाचा खडा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून किती जागांची मागणी
रोहित शेट्टी फायरिंग केस, चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासा, गँगस्टरचा गेम
भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या..
परेश रावल यांच्या पत्नीने त्यांच्या केसांसाठी आदित्य धरला जबाबदार धरलं
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन