
‘या’ कारणामुळे मी मुख्यमंत्री झालो; एकनाथ शिंदे यांनी आपला प्लस पॉइंट सांगितला…
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागचं कारण काय? कोणत्या कारणामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले? या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते काय म्हणालेत. पाहा...
ठाणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? कोणत्या कारणामुळे शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी एकाच वाक्यात दिलं. “एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा हा माझा अट्टहास असतो. म्हणून मी मुख्यमंत्री झालो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच जनता आपल्याला निवडून देते. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. लोकोपयोगी कामं व्हावीत, हाच माझा ध्यास आहे, असंही शिंदे म्हणाले. ते ठाण्यात बोलत होते.
Published on: Feb 13, 2023 7:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
आशिया कपची ट्रॉफी जिंकली पण टीम इंडियाला मिळणार नाही बक्षिस रक्कम, का?
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..