
अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात गुरं गेली वाहून
राज्यातल्या काही भागात आज पावसाचा जोर आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज पावसाचा जोर आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. यात पुराच्या पाण्यामध्ये गुर वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे पूर आला होता. त्यात पुराच्या पाण्यात गुरं वाहून गेली आहेत.
Published on: Sep 13, 2022 12:45 PM
Related Video
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?