
Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले
पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि नागरिकांचं स्थलांतर आधीच करण्यात आलेलं होतं. पलूस तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्याखाली आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाण्यातून वाट काढत काही गावात जाऊन आढावा घेतला. पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
Related Video
श्रेयसशी संपर्क साधण्यासाठी मुली काय करायच्या? श्रेष्ठा म्हणाली...
या देशात मगरीशी लावले जाते थाटामाटात लग्न, कारण मोठे विलक्षण...
Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत
Vastu Shastra : महादेवाची पूजा करताना या चुका कधीच करू नका
Vastu Shastra : घरात कधीही हे फोटो लावू नका; मन राहील कायम अशांत
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या