
तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र
Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 7:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंड भडकला; गर्लफेंडला जिवंत जाळलं
साखरपुड्याला जाण्यावरून वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा समोर येताच..
CM विजय यांचा मास्टरस्ट्रोक; विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी हा पदार्थ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
अकोला : CET-MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे टाकीवर चढून आंदोलन...
खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरील निसर्ग सौंदर्यात वाढ
भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे