
तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र
Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 7:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास ... जरांगेंचा नवा अर्ज
हरितालिकेच्या पूजासाहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम, शिर्डीतील घटना
एका सामन्यात फेल अन् थेट बाहेरचा रस्ता? संजूच्या चाहत्यांना धाकधूक
शाहरुख, अजय देवगण तुकाराम मुंढेच्या कचाट्यात सापडले, 'त्या' याचिकेवर..
Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण