
Maharashtra Band | लखीमपूर घटनेमुळे भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट : जयंत पाटील
अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात बऱ्यापैकी बंद आहे. लखीमपूरच्या घटनेच्याविरोधात राज्यातला नागरिक पेटून उठला आहे. भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. आज त्याच संतापाला वाट मोकळी देत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात बऱ्यापैकी बंद आहे. लखीमपूरच्या घटनेच्याविरोधात राज्यातला नागरिक पेटून उठला आहे. भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. आज त्याच संतापाला वाट मोकळी देत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. लखीमपूरची जी घटना झाली, त्यात शेतकऱ्यांना चिरडून मारलं गेलं. परंतु त्याचा साधा निषेधही पंतप्रधान मोदी, भाजपचे आमदा-खासदार करताना दिसत नाहीत, असंही जयंत पाटील म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
मला ते व्यसन लागलं होतं... OpenAI च्या CEO ची धक्कादायक कबुली;
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर...
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
बीडच्या परळीत 15 दिवसानंतर तुफान पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
नंदुरबार जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस; उर्वरित 1 लाख 7 हजार हेक्टरवर पेरण्यांना वेग
गोंदियातील शेतात आढळले बिबट्याचे दोन पिल्लू
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'