
Kalyan Breaking : खेळायला गल्लीत गेला, परत येताना मात्र..; शाळेची भिंत कोसळून चिमूकल्याचा दुर्दैवी अंत
शाळेची भिंत कोसळून कल्याणमध्ये अपघात झाला आहे. यात एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
कल्याणच्या बल्यानी परिसरातील शाळेची भिंत कोसळली आहे. यात एका 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 3 मुलं जखमी झालेले आहेत.
टिटवळा येथील केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली आहे. या शाळेजवळ मुलं खेळत असताना ही भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही भिंत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचं स्थानिकांनी वारंवार शाळा प्रशासनाला सांगितलं होतं. मात्र त्यावर काहीही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे आज एका 11 वर्षीय लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना शाळेच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यात जखमी झालेल्या प्रकृती देखील सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Published on: May 30, 2025 7:36 PM
Related Video
चुकूनही आयुष्यात येणाऱ्या 'या' लोकांचा अपमान करु नका, नाहीतर...
...तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा... सरकारचा बँकांना खणखणीत इशारा
आयर्लंड दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी माजी खेळाडूचे वैभवबद्दल मोठे विधान
51 वर्षांची... पण काजोलच्या घायाळ अदांनी वेधल्या चाहत्यांच्या नजरा
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
अकोला : उड्डाणपुलावर 'कृत्रिम धबधबा'; पाईप चोकअपमुळे पाणी थेट रस्त्यावर
युवा नेते जय पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनाआदरांजली वाहिली
काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन
भाविक स्वतंत्र रेल्वेतून पंढरपूर कडे रवाना
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन