
Jammu Kashmir : ‘मेरा ये वतन..’, काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
Kashmiri school girls song : काश्मीर मधील शाळकरी मुलींनी 'मेरा ये वतन' हे गाणं गायलं असून देशभक्तिचा संदेश दिला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव स्थिती वाढली असली तरी काश्मीरमधले नागरिक मात्र हिंमतीने उभे आहेत. काश्मीर मधील शाळकरी मुलींनी ‘मेरा ये वतन’ हे गाणं गायलं आहे. या गाण्यातून त्यांनी देशभक्तीचा संदेशच यावेळी दिला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 27 पर्यटकांना निर्घृणपणे मारण्यात आलं आहे. पुलवामानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला गेला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीर मधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि भारतात देखील तणाव वाढला आहे. त्यात या चिमूकळ्यांनी गायलेलं हे गाणं सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
Published on: May 05, 2025 6:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सेव्हन इलेव्हनचा पुन्हा खुलासा, नरेंद्र मेहता यांचा जमिनीशी संबंध नाही
रम, व्होडका, बिअरमध्ये नेमका फरक काय? चव वेगवेगळी का लगते? जाणून घ्या
मोहसिन नक्वी ट्राॅफी द्यायला धडपडले, आता कपिल देव यांनीही डिवचलं
जाहीर प्रस्ताव आला तर, वेळ देण्यास तयार पण...फडणवीसांपुढे ठेवली ही अट
मेजर ऋषभ संब्याल सोशल साईटवरुन किती कमावतात, इन्कम मॉडेल जाणून घ्या
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
जळगावात इलेक्ट्रिक वाहनावर बाप्पा : जय जगदंबा मंडळातर्फे पर्यावरणपूरक संदेश
दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळच्या पारंपारिक वाद्याचं वादन
अंधेरी पांचाळ परिवार : 50 वर्षांची पर्यावरणपूरक गणपती प्रतिष्ठापना परंपरा कायम
हरणांची पाण्यासाठी वणवण, पावसाअभावी दुष्काळाचं भीषण चित्र
लातूर निवळी इथं बैल गाड्यांची शर्यत